Thursday, February 24, 2011

विचार

आधी विचार करा, मग कृती करा

स्वाभिमान असावा पण गर्व नसावा

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!

शुद्ध बीजपोटी फले रसाल गोमटी!

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही......

ठरवलेले सर्व मिळत नाही , पण जे आपण ठरवतो त्यासाठी आपले प्रयत्न कमी पडले तर
जे आपण ठरवतो त्याच्याशी आपण कधीच प्रामाणिक नसतो.

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव
तुम्हाला देईल.

सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...