Wednesday, November 21, 2012

नेहमी तुझ्या सोबत राहील, शेवटच्या क्षणापर्यंत.."

ते दोघे मार्केट मध्ये गेले होते,
त्याच्या साठी शर्ट
घ्यायचा होता..


ती त्याच्यासोबत
होती..
त्याने तिचा हात
पकडला होता..
अचानक तिचा हात
निसटला...त्याच् या हातातून...
खूप
गर्दी होती..

त्याच्या थोड्यावेळाने लक्षात
आला कि तिचा हात
सुटला आपल्या हातातून..
तो कावरा-बावरा होऊन इकडे
तिकडे तिला शोधू लागला..

त्याला काही सुचेचना..
घामफुटायला लागला होता..
इतक्यात त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात
दिसली..
लोकेट बघत होती..

तो त्या दुकानात आला..
त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला,
ती वळून म्हणाली,
"छान आहे ना..??"
आणि तिने
त्याच्या डोळ्यात पाहिलं,
त्याचे
डोळे पाणावले होते..
तिने विचारलं,
"काय झालं..??"

त्याने तिला आवेगाने hug केलं,
आणि लगेच सावरून म्हणाला,
"तुला आवडली आहे का ती चेन..??"

ती म्हणाली,
"हो, खूप."

तो म्हणाला,
"मग
हि तुला माझ्याकडून गिफ्ट."

"कसलं गिफ्ट..??
अरे माझा वाढदिवस
खूप दूर आहे अजून.."

तो म्हणाला,
"हे
माझा पहीला valentine गिफ्ट
तुला.."

ती म्हणाली,
"are you
proposing me..??.."

तो म्हणाला,
"हो,
कारण आज जेव्हा तुझा हात
माझ्याहातून
सुटला तेव्हा मला जाणवला कि तुझ्याशिवाय
किती incomplete आहे मी..
प्लीज पुन्हा मला अशी सोडून जाऊ
नकोस, मी...मी.."

ती लगेच म्हणाली,
"नाही जाणार..
कधीच
नाही....
नेहमी तुझ्या सोबत
राहील, शेवटच्या क्षणापर्यंत.."

||...श्रीमंती असेल तर माजु नये...अन गरीबी असेल तर लाजु नये...||


एक श्रीमंत वडील त्याचा मुलाला एका गाँवात

गरिबी काय असते ते दाखवायला घेऊन जातात.....

ते गाव फिरुन झाल्यावर ते श्रीमंत वडील त्याच्या मुलाला गरीबी बद्दल विचारतात,,,


मुलगा: आपल्याकडे १ कुञा आहे तर त्याँचाकडे ४ कुञे आहेत,,

आपल्याकडे एक स्विमीँग पूल आहे तर त्यांच्याकडे मोठी नदी आहे,,

आपल्याकडे ऊजेडासाठी लँम्प आहेत तर त्यांच्याकडे आकाशतले तारे आहेत,,.

आपल्याकडे जमिनीचा एक छोटा तुकडा आहे तर त्यांच्याकडे मोठे शेत(जमिनीचा मोठा भाग)आहे,,

आपण धान्य विकत घेतो तर ते स्वतः धान्य उगवतात ...

हे ऐकुन त्या मुलाचे वडील निशब्द झाले....

नंतर मुलगा बोलतो:
“धन्यवाद बाबा, आपण किती गरीब आहोत हे दाखवल्या बद्दल.“........

||...श्रीमंती असेल तर माजु नये...अन गरीबी असेल तर लाजु नये...||

Friday, November 9, 2012

मुजको लम्बी उम्र की दुवा ना दो जीतनी गुजारी न गवार गुजारी








मुजको लम्बी उम्र  की दुवा ना दो 
जीतनी गुजारी न गवार  गुजारी 

तुम्ही ने मेरी जिन्दगी ख़राब की है 
तुम्हारे लिए ही मैंने ये  हालत की हे 


मैंने तोह तुमसे प्यार किया , चाहत पे यकीं दिलदार किया 
मैं पागल आशिक बेचारा , मुझे हंस हंसके तुमने मारा 
ये अश्क पता पहले होता , होकर बर्बाद ना  मैं रोता 

कोई न पूछे क्यों मई दर्द मैं क्यों हु , आब मैं दर्द लेके मैं जीता हु 
जो अददत पड़ गयी दर्द मई जीने की , तोह आग बुझी मेरे सिने  की 
इन हाथो मैं जब जाम मिला, मुझको थोडा आराम मिला 

नसीब मैं नहीं था जो हमको मिला नहीं शिकवा नहीं किसीसे , किसीसे गिला नहीं



शिकवा नहीं किसीसे , किसीसे गिला नहीं 
नसीब मैं नहीं था जो हमको मिला नहीं 

तू मिल सका न हमको , तस्सली तोह मिल गयी 
ई बहार शाख पे  कलि भी खिल गयी 
अरमान था हमको जिसका वोह गुल खिला नहीं
नसीब मैं नहीं था जो हमको मिला नहीं
 
यादों की झिलमिल अति पर्चाहाइयों के दिन
कटते नहीं है तनहा तनहा यों के दिन 
है चाहत का दिलकश आब सिलसिला नहीं 
नसीब मैं नहीं था जो हमको मिला नहीं 
शिकवा नहीं किसीसे , किसीसे गिला नहीं

Friday, October 26, 2012

माझी हि काही स्वप्ने होती , माझी ती अशी असावी..

माझी हि काही स्वप्ने होती , माझी ती अशी असावी..
मला हि असे वाटत होते , जगात दूसरी तशी नसावी,

मलाच सर्वस्व माननारी,  माझी ती अशी असावी...


प्रानजळ असावी, अवखळ असावी,परी ती अगदी सोज्वळ असावी,सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझे आयुष बदलणारी असावी 
फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझ्या आयुष्यात मोलाची साथ देणारी असावी 

आपली माणसं, आपलं घर,आपलेपणा जपणारी असावी,
ससूलाही आई म्हणनारी,
माझ्या कुटुंबाला आपलेसे मानणारी 
माहेर आणि सासर भेदभाव न करता राहणारी 

चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,आयुष्यातील सल्लागार व्हावी,
माझ्या चुका लक्षात घेणारी, अन समजून घेणारी 
सर्व स्वप्ने मिळून पूर्ण करून असे म्हणारी 

माया, प्रेम आपुलकी,
सुख असो या दुख साथ न सोडणारी 
माझे अस्तित्व हे तिचे अस्तित्व म्हणारी 
माझी जीवनसंगिनी म्हणून माझे नाव मोते करणारी 
दोघांचीही जोडी बघूनही म्हणावे MADE FOR EACH OTHER..
तिच्या बरोबर सारे स्वप्ने पूर्ण करवेत, जन्मोजन्मी साथ मिळावी 

अशीच साथ..आयुष भर जपणारी 
जीवन  जगताना साथ जन्मही कमी वाटावे,
 अशी सोबत ती असावी..अशी माझी ती असावी  





Thursday, October 25, 2012

किती विचित्र असतात लोक ... खेळण्यांशी खेळायचं सोडुन ... हृदयाशी खेळत बसतात ....

किती विचित्र असतात लोक ...
खेळण्यांशी खेळायचं सोडुन ...हृदयाशी खेळत बसतात ....

सर्व खोटे बोलून नाते जोडतात 
जेव्हा सर्व कळते तेव्हा चूक मान्य न करतात 
सर्व दुसर्याचा डोकावर खापर फोडतात 
आणि तुम्ही दुसराचे आयूष उद्वस्त केले असे म्हणतात 
पण त्यांनीच खोटे बोलून दुसराचे आयुष उद्वस्त  केले 
हे त्यांना कोण सागणार , त्यांना हे कधी कळणार 
कोण उद्वस्त  झाले आणि कोण सुखी  झाले ते ...
त्यांना हे कधीच नाही कळणार ...
विश्वास काय असतो तो ..ज्यांनी हे जपले ते सुखी असतात ..
आणि विश्वासघात ..करणारे कधीच सुखी राहत नाहीत ..

म्हणून किती विचित्र असतात लोक ...

खेळण्यांशी खेळायचं सोडुन ...
हृदयाशी खेळत बसतात ..

-----------------------------------------------------------

प्रेमाचा सवांद :


तिला सहज विचारलं माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली माशाला विचार पाण्यावाचून राहशील का...?


हसून पुन्हा तिला विचारलं मला सोडून कधी जाशील का...?
ती म्हणाली कळीला विचार देठा वाचून फुलशील का..?


गंमत म्हणून तिला विचारलंतू माझ्यावर खरच प्रेम करतेस का...?


ती म्हणाली, पाणावलेल्य ा डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच सागराकडे धावते का.......


खरेच असे प्रेम  मिळते का ? तुम्हीच सांगा हे सर्व असे खरे प्रेम कोनही करते  का ? ------------------------------------------------------------------

घे भरारी पुन्हा गगनी... नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल..
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

Friday, October 19, 2012

पण वास्तव तर वेगळाच आहे न ? म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....

 म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...

दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही...


जिते लोक हमेशा खोटेच बोलतात 
कोणतेही नाते खोटे बोलून ठरवतात 
नन्तर तेच आम्हचावारच आरोप करतात  ..
पण वास्तव तर वेगळाच आहे न ? 
तुम्ही खोटे बोलले नसता तर,  हे झालेच नसते.. आम्ही फसलो नसतो 
दिखावा ? डोंग ? आणि म्हणे आमचे प्रेम आहे तुमच्यावर ...???

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....

आज इथे उद्या तिथे...कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही....

शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन....................
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.... 

Friday, October 12, 2012

तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी आलेलं पाणी


तुझे माझे बोलणे काल शेवटचे ठरले
तूझी माझी भेट एक इतिहास बनला होता

तुझ्या डोळ्यांत माझ्यासाठी आलेलं पाणी
माझ्या हृदयाला आयुष्यभर भिजवणार होते

तू एवढे प्रेम करतेस माझ्यावर
हे तू बोलूनही दाखवायची
पण ...?
नात्यांच्या जाळ्यांतून का तू सोडवू न पहायचीस..
आज तुझी आणि माझी भेट स्वप्नात हि होत नाही

तुझा विचार करतो
पण समोर तू केलेला अंधार बघ जात नाही ..!!
तुझी माझे बोलणेच फक्त जपून ठेवलंय
कुणी ऐकू नये म्हणून तयास हृदयातील स्पंदन बनवून ठेवलंय ..
तुझे माझे बोलणे काल शेवटचे ठरले ..!!

मनामध्ये मन माझे आताच दाटले ...

रंग होळीचे हे कधी रंगलेच नाही
प्रेम माझे तूला कधी कळलेच नाही...

आसवांचे झरे हे असे वाहत गेले की
अश्रुथेंब कधी हे अटलेच नाही...

वाटेवर या अशा बिकट चालतो मी एकटा
माझ्यासाठी मन तुझे गोठलेच नाही...

मनामध्ये मन माझे आताच दाटले 
पावसासंगे संगे अश्रु कधी टाळलेच नाही...

तिचे माझे रस्ते हे असे दुभंगत गेले की-
हातांना या हात कधी मिळ्लेच नाही...

पाने गळून गेली सारी पानझडीचा वृक्ष झालो 
हर्ष होऊन पाने कधी सळसळलीच नाही...

दु:ख माझे तू तर कधी गिळलेच नाही
प्रेम माझे तूला कधी कळलेच नाही......

माणूस राहिलो नाही... कारण माणुसकिच विकलो मी......


पैशाच्‍या बाजारात
विकलो गेलो मी
भावशुन्‍य झालो
कारण हृदय विकले मी
विचारशून्‍य झालो
कारण मनही विकले मी
माझी बेईज्‍जती कोण करणार
इज्‍जरती विकली मी
मानहानी कोण करणार ?
मानच कापून दिली मी
माणूस राहिलो नाही...
माणूस राहिलो नाही...
कारण माणुसकिच विकलो मी......

यहाँ सिर्फ प्यार का दिखावा होता है , ये बताऊ कैसे !


टुकडों में जी जाती है, जिंदगी कैसे,
ज़ख्मों की की जाती है, गिनती कैसे!

मेरा हर झूठ, बन जाता है सच,
इस सच पे लिखूं, शायरी कैसे!

हर तरफ़ अपनों की लगी है भीड़,
इस शोर को कहूँ, तन्हाई कैसे!

अन्दर कुछ, बाहर कुछ और हूँ मैं,
आईने में देखूं अपनी सच्चाई कैसे!

कहते हैं फकीरी में ताक़त गजब है,
कायस्थ तेरे भीतर चलाऊं सुई कैसे!


कैसे दिल को समजवो कैसे !
जो ये दुंद रहा है , उसे राह  दिखाऊ कैसे ?


मेरे पास वक्त बहुत कम है,
एक तेरी ही आँख नम है। 


इश्क को करने दो इन्तजार,
कामयाबी बस चार कदम है। 


चुभे है इतने नश्तर सीनों में,

मुहब्बत ही आज का धरम है। 

मैं निकला हूँ जीतने दुनिया,
दिल में प्यार, हाथ में कलम है। 


एक तेरी बाहें मुझे है नामंजूर,

ये दिल नादान , इसको दुनियादारी सिखायो कैसे !
यहाँ सिर्फ प्यार का दिखावा होता है , ये बताऊ कैसे !




Monday, October 8, 2012

आपण कुणालातरी आवडणं...

खरच ! किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं...
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून
आपली वाट पाहणं ,...
कुणीतरी आपला विचार करत पापनीवर पापनी अलगत टेकवनं.
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच
पाहणं..
काळजात साठवनं ,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..

कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,

देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं!!

--------------------------------------------------

फक्त एकदा सांग तुला,माझी आठवण येते का?

एकदा मला पाहण्यासाठी, तुझ हि मन झुरत का?
नाजूक तुझ्या ओठांनी कधी माझ नाव घेतेस का?
मला आठवताना कधी जग विसरून जातेस का?
नसतानाही मी तुझ्यासंगे आहे समजून बोलतेस का?

एकांतात येणारा आवाज तू माझा समजून ऐकतेस का?

जगाच्या या गर्दीमध्ये मला कधी शोधतेस का?

अनोळखी नाजूक स्पर्श कधी माझा समजून जपतेस का?

चाहूल माझी लागल्यावर वाटेवरती थांबतेस का?

कोणी नाही जाणून सुधा मागे वळूनपाहतेस का?

सवांद प्रेमाचा कि मस्करीचा : Everything Fair Love and War

रिया कॉलेजला जात असताना तिला कोणाचीतरी हाकऐकु येते,ती जागीच थांबली.एक मुलगा धापा टाकत तिच्यापर्यँत आला..hi माझं नाव शिरीष,तुला इथुन रोज जाताना पाहतो.तुला love at first sight वर विश्वास आहे?...काय? (रिय ा खुपच दचकलेल्या आवाजात ओ
रडते). ओरडु नको, मला lovd at first sight ज्याला म्हणतात ना तेच झालंय तुझ्याशी.
रियाःमग मी काय करु? तोःfrndhp
रियाःआणि नाही केली तर.,
शिरीषःतु तुझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षणांना मुकशील।
रियाःअसं!ठीक आहे मी करीन तुझ्याशी मैत्री,बघुया तु काय करतोयस ते!पण मला जर तुझ्याशी प्रेम झालं नाहीतर?
शिरीषःफक्त सातच दिवसात तुला माझ्यावर प्रेम होईल।
रियाःइतका over confidance,पडशी लतोँडावर
शिरीषःबघ पैज लावुन सांगतोय,फक्तदिव सातला एक तासभर माझ्याबरोबर spend करायचा.तुला आठवडाभरातच माझ्याशी नक्की प्रेम होईल.नाही झालं तर तुझी प्रत्येक शिक्षा मला मान्य असेल.
रियाः interestin g मान्य एकदम मान्य. ठीकेय ur time will start fromtomarrow..b y
पहील्या दिवशी ते भेटले,तो तिच्यासाठी एक गुलाब घेऊन आला होता.ते तिला आवडलं.तिला ताज होटेल दाखविण्यासाठी घेऊन गेला.मस्त वातावरणात आणि एकमेकांच्या साथीत,आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्पष्ट व बोलका असल्याने तो तास कसा निघुन गेला कळतंच नाही.अशा तर्हेने तो रोज मुंबईतल्या वेगवेगळ्या ठीकाणी तिला फिरवायला नेऊ लागला, बघितलेलेच स्पॉट / ठीकाणे त्याच्यासोबत बघण्यातलं वेगळेपणतिला स्पष्ट जाणवु लागलं. त्याच्यातला बोलकेपणा,त्याची सहजवृत्ती,त्याच ्या स्वभावातला गोडवा तिला आवडु लागला.त्याच्यास ोबत असलं की ती सगळं विसरुन जायची.ती फक्त आणि फक्त आनंदी दिसायची.वेगवेगळ ी ठीकाणे पाहण्यात सहा दिवसकसे गेले तिला कळलंच नाही.तिला खरंच त्याच्यावर प्रेम झालं होतं.तिलात्याची सवयच लागली होती.तो उद्यानंतर कदाचित मला भेटणार नाही हिची तिला हुरहुर लागुन राहीली होती.तो फक्त माझा व्हावा असं तिला वाटु लागतं.त्याच्याव िषयी असलेलं प्रेम व्यक्त करुन टाकावं असं तिला राहुन राहुन वाटत होतं.पण त्या पैजेचा विचार करुन ती स्वतःला आवर घालायची.आज सातवा दिवस तो तिला संध्याकाळी समुद्रकिनारी घेऊन गेला.आणि त्याने तिला डोळे झाकायला सांगितले.तिच्या घड्याळाचा हात आपल्या हातात घेऊन त्या घड्याळातबघतो.बर ोबर 6.15 वाजल्यावर तिला डोळे उघडायलासांगतो.त िने डोळे उघडताच,मावळतिकड े झुकलेल्या सुर्याची एका आकारात पडलेली किरणे आणि त्याचे पाण्यात पडलेलेप्रतिबिँब पाहुन तिचं मन प्रफुल्लित झालं.तो देखावा तिने तिच्या डोळ्यात भरुन घेतला.याबद्दल शिरीषचे ती मनापासुन आभार मानते.शिरीष दुःखीमनाने म्हणतो,आज सातवा म्हणजे शेवटचा दिवस,मला माफ कर,मला खरंच तु आवडतेस.मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता,तुला जाणुन घ्यायचं होतं.म्हणुनच मी तुझ्याकडुन सात दिवसाचा वेळ मागुन घेतला.आणिया सात दिवसात पुन्हा एकदा मी तुझ्या प्रेमात पडलो.पण मी याबद्दल confident नव्हतोकी तुलामाझ्या प्रेमात पाडु शकेन की नाही ते.या सात दिवसात माझ्याकडुन तुला काही चुकीची वागणुक मिळाली असेल तर i m sorry असं म्हणुन तो निघुन जातो.तीत्याच्या कडे बघतच राहीली.
रात्री त्याचं हेच बोलणं तिच्या मनात घोळत होतं.रात्रीचे 11.55झालेले असतात.तिने ठरवलेलं असतं की,आजचा दिवस संपल्यावरच म्हणजे बारा वाजुन गेल्यावरच त्याला फोनवर i love u म्हणायचं.हातातल ्या घड्याळाकडे ती उशीरपासुन बघत असते..बरोब र12.0 5 झाल्यावर ती त्याला फोन लावते.शिरीष आत्ता तु पैज हारलास.कारण सात दिवस आत्ता पुर्ण झालेत.खरंचमी या दिवसांत तुझ्या प्रेमात पडले पण तरीसुद्धा संयम ठेवला आणि ते कधी मी बोलले नाही.आता तु सुद्धा तुझीहार मान्य कर.
शिरीषःहो बाई हारलो मी आत्तातरी love u म्हण
रियाःआता ठीक आहे,आत्ता बोलायला काहीच हरकत नाही.I LOVE U SHIRISH, IREALLY LOVE YOU SO MUCH..
शिरीषःreally u love mi?
रियाःyah
शिरीषःठीकेय मग मी सांगतो तसं कर ok...तु तुझ्या bedroom मधुन hallमध्ये जा.
रियाःok गेले....पुढे काय?
शिरीषःhallमधल्य ा घड्याळात किती वाजलेत बघ?
रियाः11.50.अरे पण हे कसं शक्य आहे?माझ्या घड्याळ्यात तर 12.05झालेत.
शिरीषःआपण जेव्हा समुद्रकिनारी गेलो होतो,तिथे मी तुला डोळे झाकायला सांगुन तुझा हात हाती घेतला होता ना,तेव्हाच मी तुझं घड्याळ पंधरा मिनिटे पुढे केलं होतं.कारण अशी परिस्थीती येणार हे मला माहीती होतं.आता बोल झालं ना बरोबर,सात दिवसाच्या आत तुला माझ्यावर प्रेम?
रियाःsmart...vr y smart उद्या भेट तुला सांगते.
शिरीषःsorry bt everything fair in love & war......

I LOVE U: दिल के मामले में हमेशा दिल की सुनो,ना की दिमाग की











अंकीता आणि शुभम हे लायब्ररीत बसलेत.
अंकीताला वाचनाची आवड आहे
तर शुभमला मोबाईल चॅटची..
वाचचाना तिचं थोडं

लक्ष शुभमवर जातं.तो मोबाईलमध्ये डोळे घालुनबसलाय.
अंकीता त्याला सहजच म्हणते,i love u.हे ऐकताच शुभमने समोर बघत फोन कडेला ठेवुन दिला.
आणि म्हणाला,हो मला माहीतीये.पण,तु मला सारखी सारखी याची जाणीव का करुन
देतेस..
अंकीता याची दोन कारणं आहेत,एकतर तुला माझ्या प्रेमाचीजाणीव झाली पाहीजे.
आणि दुसरं म्हणजे तु अशावेळी तुझा फोन बाजुला ठेवुन माझ्याशीबोलु लागतोस.
जे मला हवं असतं.
आणखी एक कारण आहे ते म्हणजे,या तीन शब्दात एक जादु
आहे.जेव्हा भविष्यात कधीतरी आपणवेगळे व्हायची वेळ आली तर हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
शुभम तिच्या हातातलं.पुस्तक हिसकावुन घेतो.आणि म्हणतो,मला तेवढे टोमणे मारशील मोबाईल या मुद्द्यावरुन.पण तु तेवढं तेच तेच हे रोमियो ज्युलीएटचं पुस्तक
किती वेळा वाचशील?
अंकिता हे पुस्तक माझ्यासाठी खुपच खास आहे.आणि तुलाही भविष्यात याच पुस्तकाची गरज पडेल कधीतरी.
शुभमःछे छे कधीच नाही पडणार गरज..,bt i love 2
अंकीता i know...
मित्रांनो या भेटीनंतर तर तुम्हाला कळलंच असेल की,त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते.bt कहानीमेँ twist जरुरी है बॉस..
तोच इथेसुरु होतोय.चला तर मग तोच
अनुभवुया.
काही दिवसांनंतर रोज कॉलेजला वेळेवर येणारी अंकिता आज
कॉलेजवर आलीच नाही..
गेली दोन तास शुभम तिची वाट पाहतोय.तिचा फोनही स्वीच ऑफ आहे.तो तिच्या घरी जातो.पण तिच्या घराला कुलुप आहे.
शुभमला काही सुचत नाही.आजपर्यँतकु ठेही पहीला मला सांगुन जाणारीअंकीता आज मला न सांगताच कुठे निघुन गेली.
या चिँतेने शुभम खुपच व्याकुळ झाला.त्याला काही सुचतच नव्हते.त्याला ही गोष्ट पटतच नसते की,अंकिताने माझ्यासाठी काहीच मॅसेज
सोडला नाही.
थोडा विचार केल्यावर त्याला एक
गोष्ट आठवते.
तो बाईक स्टार्ट करतो आणि लायब्ररीवर जातो.तिथे चौकशी केल्यावर कळतं की,अंकीता सकाळी लवकर इथे येऊन
गेलीय.
त्याला ती वाचत असलेल्या रोमियोज्युलिएट या पुस्तकाची आठवण होते.तो ते पुस्तक उघडतो.पुस्तकात त्याची शोधाशोध सुरु होते.पण त्यात काहीच त्याला सापडत नाही.
तेवढ्यात त्याला अंकीताची ती लाईन आठवते जेव्हा तिने
म्हटलं होतं,कि जेव्हा भविष्यातआपण वेगळे होण्याची परिस्थिती येईल तेव्हा i love you हेच शब्द आपल्याला एकत्र आणतील.
त्याला काहीतरी सुचतं.तो पुन्हातेच पुस्तक उघडतो आणि बरोबर त्यातलं 143(I LOVE YOU=143)नं चं पान उघडतो.ते पान चिकटवलेलं असतं.ते पान तो एका बाजुने
फाडतो.त्यात एक चिठ्ठी असते.
त्यात लिहीलेलं असतं,
मला माहीती होतं शुभम तु येथवर पोहोचशील.कारण हे माझ्या प्रेमाचं नशीब होतं.आता तुझ्या प्रेमाच नशीब काय आहे ते
पाहायचंय.
जेव्हा तुझ्या हातात हे पत्र पडेल तोपर्यँत कदाचित
मी कलकत्याला पोहोचलीही असेन.माझी 11:30ची ट्रेन
आहे.काल पप्पांचं पत्र आलं होतंत्यांनी माझ्यासाठी मुलगा पाहीलाय.
आज तातडीने यायला सांगितलंय.
मला माझं नशीब
आजमावायचंय.तु माझ्या नशीबात आहेस की तो मुलगा माझ्या नशिबातआहे....तु झी अंकीता
साडेअकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटे कमी असतात.रेल्वेस्ट ेशनपर्यँतचं अंतर अर्धा तासाचं असतं.शुभम आपल्या बाईकवर बसुन भन्नाटवेगाने रेल्वेस्टेशनकडे
निघाला.
अर्ध्या तासाचं अंतर त्याने फक्त सतरा मिनिटांत पुर्ण केलं.त्याने बाईक तिथेच सोडली आणि धावत धावत रेल्वेस्थानकावर अंकीताला शोधु लागला.चौकशीअंती कळालं
की कलकत्याची रेल्वे दोनच मिनिटांपुर्वी निघालीय.
तो खुपच निराश
झाला.त्याचं दुःख अश्रुरुपाने डोळ्यात भरुन आलं.त्याचं नशीब त्याला दगा देऊन गेलं होतं.
तो त्याच नैराश्यावस्थेत तिथल्या एकाबँचवर बसुन राहीला.
तेवढ्यात एक अलगद हात त्याच्या खांद्यावर पडला त्याने मागे वळुन पाहीले.तर ती अंकीताची एक मैत्रीण होती.ती म्हणाली अंकितातुझ्यासाठ ी काहीतरी देउन गेलीय.
तो म्हणाला,काय?
ते तु अंकीतालाच विचार..
ती बाजुला झाली तिच्या मागे अंकिताच उभी होती.अंकिताला पाहताच त्याचे
हुंदके अनावर झाले आणि तो अंकीताला मिठी मारुन रडु लागला.
अंकिताने योग्य तो निर्णय घेतलाहोता.शुभमल ा सोडुन न जाण्याचा,कारण तिने बुद्धीनं नाही.मनाने निर्णय घेतला होता,म्हणुनच तर ट्रेन निघुन गेली पण,अंकीता नाही...
मित्रांनो आज वरघडलेल्या ९०% प्रेमकथांचा अंत यापेक्षा पुर्णपणे विरुद्ध होतो
मुली शेवटच्या क्षणी वडीलांचं ऐकुन किँवा त्यांचा विचार करुन बुद्धीने निर्णय घेतात.
आणि मनातल्या भावनांना दाबुन टाकतात..कधीकधी याचा खुप मोठा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो.
frnds
मी कोणाविरुद्ध तक्रार करत नाही.मला फक्त एवढंच सांगायचंय.
"दिल के मामले में हमेशा दिल की सुनो,ना की दिमाग की "

Friday, October 5, 2012

ती वेळच होती वेडी...ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी

ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते


कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते

संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते


ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह


भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह


डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले


अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही


त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही


ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली


ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ..

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...