Saturday, October 24, 2009

आई

कधी मोजता येतात का, झाडावरची  पानं?
तसं असत आईच देण...

मोजू नयेत कधी आकाशातले तारे ,
नेहमीच वाहतात आईच्या प्रेमाचे वारे

आई संपू नये कधी कोणाची
तीच वाट असते सुखी आयुष्य ची

थवा पाखरांचा उंच भरारी घेतो
आई,  नभात तो तुझीच अठावन काढा तो

पाखराना  आस,
सयांकाली  घरटअयाची   लागते,
तेथेच एक प्रेमाची आई असते

सासरची लेक तुझ्या प्रेमाची भुकेली,
आई विना ती तिथ, असे एकटी उदास चकुली

नको रे देवा कधी, आई पासून वेगले करू
पोरक  होत तीच लाड़क पखारू

Tuesday, September 29, 2009

तुला मी विसरु तरी कसे ?

तुला मी विसरु तरी कसे ?

तुझ्या आठवनींना मिटवु तरी कसे ?

माझ्या ह्रुदयात जे तुझ घर आहे

ते घर मी माझ्याच हाताने पेटवु तरी कसे ?

आजकालचं दुख:ही मला अनमोल आहे

शेवटी ते तु दिलेलं आहे

मग मी या निर्रथक अश्रुमागे

त्याला लपऊ तरी कसे ?

मनाचे ढगही दाटुन आलेत

हे डोळेही अश्रुंचा

मुका पाऊस बरसवु लागलेत

या वेड्या मनाची तगमग

या मनाचे निर्मळ स्वप्न

मी तुला सांगु तरी कसे ?

बघ आता विजा चमकु लागल्यात

सोबत पावसाचाही जोर आहे

सांग काय करु आता ?

या वादळात बोलकी वळचण

मी शोधु तरी कुठे ?

ओठावर आलेले हे शब्द

मागे फ़िरुऊ तरी कसे ?

भर पावसातही कोरड्या या मनाला

तुझ्या विरहाने भिजवु तरी कसे ?

आता या पुढे

तुझी सोबत नसल्यावर

मग हे शब्दांचे रंग

मी उधळु तरी कसे ?

सांग तुला मी विसरु तरी कस

Monday, September 28, 2009

तू दिलेली शपथ

तू दिलेली शपथ
.

तुझ्या त्या असाध्य आजारात
मी पण मरत होतो तुझ्या बरोबरच
कणा कणाने .. क्षणा क्षणाने
तेव्हाच ठरवल होत..
ताजमहाल बांधून दिखवा करण्यापेक्षा
सरळ तुझ्या मागेच चालत जाव
पलीकडच्या आकाशात

पण अगदी शेवटच्या क्षणी
तू दिलेली शपथ ... 'माझ्या साठी जग'
आणि निघून गेलीस .... एकटीच ...
.....

तसा मी अजुन जिवंत आहे ग ...
पण काय होत माहितीये
तुझ्या शिवाय ईथे जगता येत नाही
अन् .. तुझ्या शपथे साठी .. मरताही येत नाही

खुप दिवसानी भेटशील जेव्हा तेव्हा काय होईल?

खुप दिवसानी भेटशील जेव्हा तेव्हा काय होईल?
गार गार वारा सुटेल... आभाळ भरून येइल !
अवघ्या देहाचे या होउन जाईल मोरपीस
पाणी माझ्या डोळा आणिक म्हणेन - "का रडलीस ?"

आठवल्यागत तेव्हा मग ओठी येइल हसू
पाउस भरला तरीही म्हणाशील - 'मोकळ्यावर बसू'
मोकाल्यावरती वारा असतो...वार्‍यावरती आपण
आणिक आपल्या दोघानमधले अलगद मिटते 'मीपण' !

शब्द शब्द वेचत राहू...थोड़े हवेत सोडून देऊ
थोड्या वेळानंतर दोघे स्तब्ध होउन बोलत राहू...
बोलता बोलता विचारशीलही - 'दिवस कसे गेले ?'
"दिवस जागण्यासाठीच असतो....रात्रीपुरत बोलू"

आणिक इतका स्पष्ट बोलण पटणारसुद्धा नाही
म्हणुन म्हटल - बोलशील तू; मी बोलणारसुद्धा नाही !
इतके व्हावे, शब्दांचे त्या पक्षी होउन जावेत
काही तुझ्या साठी काही माझ्या साठी गावेत !

ह्या च्या नंतर तसे बोलणे नसतेच आवश्यकसे
डोळ्यांमधले पाणी टिपुन घ्यावे हातासरसे !
माझ्या ओठी तुझी... तुझ्या ओठी माझी गाणी
आणि बघ...आभाळाच्या डोळ्यालाही पाणी

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,

वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु

मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु

वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु

तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु

अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु

इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु

आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु

अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु

सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु

ओळख....

ओळख....


ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी
ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची
ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी
ओळख.... मग हीच गत असते सा-यांची

ओळख.... विसरलेत सारे आज अर्थच ह्या शब्दाचा
नाममात्र उरले आहेत आज हे शब्द
ओळख.... बनते कधी ही देखील आजी माजी
म्हणतात ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी

ताकाला जाऊन भांडे लपवणारेही बरेच असतात
ईथेही मग उगाच ओळखीचा आव आणतात
स्वार्थ स्वतःचा परमार्थ केल्याचा भासवतात
ओळखीच्याच जोरावर अनेक पदे मिरवतात

मग पुन्हा होतेच गत इथेही तशीच
म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो
माणसाची प्रवृत्ती ही कायम अशीच
सार्थ साधताना मग कोणी येथे उरो अथवा मरो

कशाला करावी पर्वा कोणी कोणाची
जो तो समर्थ येथे घेण्या स्वतःची काळजी
पण इथे सत्ता मात्र सदैव आमची
आव असा जणू हाच वाहतो जगाची काळजी

मग पुन्हा कधी तरी अशीच जाणवते गरज
मग धुंडाळतो आम्ही जुन्या ओळखींना
देतो करून जाणीव मग त्यांनाही त्याची
अन उगाच येते उधाण जुन्याच विनोदांना

ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची
खरं तर जपायची असतात नाती
नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची
ओळख.... जपतात फक्त स्वार्थापुरती

कळत असो व नकळत,

कळत असो व नकळत,
सारे काही घडतच असते;
वेळेच्या आधी अन् नशीबाहून जास्त,
कधीच काही मिळत नसते. ~~~~|| ध्रु ||

असू देत जीवनात कितीही,
अडथळ्यांनी भरलेल्या वादळरूपी वाटा;
प्रयत्ऩ असावे आपले अखंड,
जणू काही सागराच्या लाटा. ~~~~|| १ ||

पडू देत कर्तुत्वावर आपल्या,
कसलीही जळजळीत दुष्ट छाया;
देण्यासाठी दुस-याला आपल्याकडे,
असावी कायम आभाळा एवढी माया. ~~~~|| २ ||

दिसं सरती सूर्य उगवती,
दुनिया गाई आपुले जीवनगाणे;
नक्कीच होऊ आपणही एकदा,
स्वत:च्या स्वप्नातील नक्षत्रांचे देणे....

उदात्त मैत्रीचे एकच मागणे....

उदात्त मैत्रीचे एकच मागणे....

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवणीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवणीने दे

उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवणीने दे

मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे

जिवनातल्या आनंदाचा एकही क्षण नाही मागत तुझ्याकडे
आयुष्यातल्या दु:खाचे पहिल्या पासून शेवटचे पळ मात्र आठवणीने दे
आठवणीने दे........

नमस्कार.....

नमस्कार.....
लक्ष कोठे आहे....मी नमस्कार केला...आपल्याला
आणि आपल लक्षच नाही आमच्याकडे.
कामात अहात का ?
काही खास नाही. सहज आलो होतो ह्या बाजुला.
म्हटले.... भेटून जावे आपल्याला.
आपले हाल हवाल विचारावे.
आपण कामात असाल, माहितच होते आम्हाला.
तरी म्हटल तोंड दाखवुनच पुढे जाऊ.
लई लोकांना अजुन भेटायचे आहे.
आलोच आहे तर चार गोष्टी केल्या असत्यात.
पण जाऊ द्या....आपण कामात दिसता.
परत कधी आलो तर नक्की येइन.
सवड मिळाली की जरुर भेटेन.
आणि पुढच्या खेपेला आपल्या बरोबर चहा पण नक्की घेइन.
येतो आता मी. ओळख राहू द्या ह्या गरीबाची.
माझ्या साठी काही योग्य काम असेल तर जरुर सांगा.
आपण हुकुम करावा...हा बंदा हाजिर आहे.
रामराम.....

मित्रा तू फक्त हात दाखव

मित्रा तू फक्त हात दाखव
मीच तुला हात देईन
मित्रा तू फक्त जीव लाव
तूझ्यासाठी मीच जीव देईन.

मित्रा तू फक्त हाक मार
मी नक्की हजर असेन
मित्रा तू फक्त नेहमी बोल
नाहीतर मी नक्की कोलमडेन.

मी चुकलो तरी एकदाच बघ
मीच स्वःताहुन माफी मागेन
तू चुकलास तरी एकदाच बघ
मीच तुला माफ करेन.

मित्रा तु फक्त गोड हस
सारे श्रम शमतील
मित्रा फक्त एक मिठी मार
सगळी दुःख विसरतील

मित्रा फक्त तुझ्या आधारावर
मी जीवन जगत असेन
मित्रा तू फक्त आठवण ठेव
नाहीतर मी जगणच सोडेन.

मैत्री....

मैत्री....
एक बिंदु आणि अनेक मिळालेले सेतु
पार पाडावा अगदी जणु सराव रोजचा

मैत्री....
एक बगीचा मनात सदैव फ़ुलणारा
माळी होऊन घ्यावी जीवापाड काळजी

मैत्री....
एक धागा सरळ रेशमी मऊसुत जसा
जास्त ताणला तर तुटतो बघा ना कसा

मैत्री....
एक रोपटे अबोलीचे प्रत्येकाच्या दारातले
फ़ुले मुक हसती पाणी पिताना ओन्जळीतले

मैत्री....
एक सुगन्धी दरवळणारे लिहलेले पत्र
खुशालीसाठी उशीराही का होईना नाही पाठवावे मात्र

मैत्री....
एक नात कसल्याही मोहात न अड्कणारे
निरागसता जपताना खळखळुन हसवणारे


मैत्री....
एक आनंदाचे झाड हक्काच्या अंगणातले उभे
ऊन वारा सारे झेलुनही कधीही न वाकणारे


मैत्री....
एक अनमोल शिंपला अवचित हाती मिळालेला
घाई नको उघडाया अलग़द उघडा लख्ख प्रकाश देणारा 'मोती'आला का हाती?

तो मुळातच वेडा..

तो मुळातच वेडा..
अश्रुदेखील शरीराचा भाग म्हणुन जपणारा
मी मात्र अगदी चंचल..
अश्रुदेखील सांडतांना, खळखळुन हसणारी
तो नुसताच कवी..
आभाळ जरी भरून आल तरी त्यावर कविता करणारा
मी मात्र शब्दवेडी..
एक एक ओळ रचतांना, यमकांच भान जपणारी
तो अगदीच भावुक..
सुर्यालाही - चंद्रालाही एकाच नजरेने बघणारा
मी मात्र वेगळीच..
मला ऊन नको, फक्त सावलीतच फिरणारी
पण त्याची कविता वेगळीच,त्याचा अर्थही वेगळा..
एकेका शब्दात भरलेला असतो
चंद्रचींब मारवा माझी कविता एक्कलकोंडी फक्त मनमोकळ हसणारी
माझ मलाच कळत नाही, का स्वतःतच फसणारी ?

काय झाला गुन्हा ते तरी सांग मला

अबोला तुझा सखे
छळतो ह्या सख्याला
दुरावा हा असा
सलतो माझ्या मनाला

काय झाला गुन्हा
ते तरी सांग मला
माझ्या पासून दूर राहून
चैन पडेल का ग तुला..?

जीवाभावाच्या सख्यावर
असे कुणी रुसते का..?
ओठांवर हसू तुझ्या
माझ्या शिवाय असते का..?

माझे काही चुकले असेल
तर सजा देऊ शकतेस..
रागावून असे सख्यावर
सखे तू राहू शकतेस...?

मला नेहमीच असं वाटतं....

मला नेहमीच असं वाटतं....
माझ्या भोवतालचा अंधार....तूझ्या पायरवाने दूर सारशील....
तूझे सापेक्ष आक्षेप....माझ्यात उतरतील न उतरतील....
पण तूझं आरसपानी मन माझ्या जळावर डचमळत राहील.....
नुकतेच व्यालेले माझे शब्द....तूला भाबडलळा लावतील...
उन्हाचा चटका बसल्यागत तु हात असोशीने मागे घेशील...
पण तूला पुन्हा लगडतील.... माझी प्रकाशवलयं....!!
सारखं हटकू नकोस माझ्या पापण्यांच्या विभ्रमाला...
नाहीतर माझे हासू....उंबराची फूलं बनून तूझ्या स्वप्नी येतील....

माझ्या ओठांच्या (इमानी) कमानी...भुवयांची महिरप...
पापण्यांचे तोरण...विखरून ठेव....तूझ्या तप्त हस्तरेषांवर....
विघटन होणारा अंधार पुन:र्जिवित होण्याच्या आत....
सावल्यांवर लक्ष केंद्रित कर....
अन कवडश्यांवर नाचणारे रज:कण....पापण्यांवर गोळा कर.....
त्यांची सोनेरी आभा (आभास) कल्पोकल्पित कपोलांवर पखरत रहा....
अन हो मोकळा एकदाचा....
प्रकाशाच्या सावलीच्या ऋणातून....
तोपर्यंत मी आलेच.....
माझे झपूर्झा घालणारे....
अश्रू.....निचरून.....!!

तु येणार आहेस

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
झाडावरली कोकिळा जेव्हा
गाणं गाऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा
माती तिचा गंध देऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
वर्षाराणी पाणी सांडुन जेव्हा
जमिनीवरुन वाहु लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
सुगरिणीचं पिलु जेव्हा
खोप्यातुन बाहेर डोकावु लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
चंद्रासोबत चांदणीही जेव्हा
अवकाशात चमकु लागते...

आता तु जाणार आहेस
याची मला चाहुल लागते,
भग्नावस्था सारी, कोरडया खट्ट रानी
निरव शांतता पानोपानी,
जेव्हा पसरु लागते...

काय जादू असते या मैत्रीत !

काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
अलगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खर्राखुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....!

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.


मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे


मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

मी कविता करतो माझ्या साठी

उधळले ते बघ चांदणे, प्रफुल्लीत हा चांदवा
नको होऊ राजसा उदास, तुझा सोडना हा रुसवा.............


मी असाच....
मी कविता करतो माझ्या साठी
मी कविता करतो माझ्या जगण्यासाठी
मी कविता करतो माझ्या आपल्यांसाठी
मी कविता करतो माझ्या स्वप्नांसाठी
मी कविता करतो शिकण्यासाठी
म्हनुनच मी कविता करतो .....!!
तुम्ही वाचण्यासाठी..!!

आयुष्यात पुढे सरकत राहा .......

आयुष्यात पुढे सरकत राहा .......
मित्र मित्र म्हणता म्हणता मैत्री होते
मैत्री मैत्री म्हणता म्हणता नाते जुळते
अशी अनेक म्हणता म्हणता नाती जुळतात
अनेक नात्यांतून असे ऋणानुबंध निर्माण होतात

हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण

आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर
अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर
जेव्हा उठतो तो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच
नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे

आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेक प्रसंग
अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता
अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात
असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो

खचू नका असे प्रसंग येता जाता
भय नामक राक्षसाला तारणारे
आत्मविश्वासाचे ब्रम्हास्त्र निर्माण करत राहा
आपल्या आयुष्याचा हिमालय असाच आत्मविश्वासाने चढत राहा

कविता करणे हा माझा छंद आहे

कविता करणे हा माझा छंद आहे
तीला स्वप्न बघायला आवडतात,
अन मला स्वप्नात ती,

तीला पाऊस फ़ार आवडतो,
अन मला पावसात ती,

तीला हसायला आवडत,
अन मला हसताना ती,

तीला गप्प रहायला आवडत,
अन मला बोलताना ती,

तीला मी कधीच आवडलो नसेल ?
अन मला फ़क्त आवडली ती

माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

आपल्याही जवाल आसवे कुणीतरी .......

प्रत्येक श्वासगानिक तिची आठवां येते
याला प्रेम नाहीतर के म्हानायाचा?

रात्रि स्वप्ना तुझी दिवस तुझेच विचार
प्रिये, कुणी इतका का कुणाला सतावाय्चा?

निरखावे तुला डोळ्यानी आणि ह्रदय जखमी व्हावे
म्हणजे गुन्हा करावा कुणी आणि दुख भोगावे दुसर्याने

आता तुझ्या प्रीतिचा मार्ग माझ्याकडून सुटणार नहीं
भले देवही साद घलो आकाशातून

मृत्यु ही आला कव्तालिन चतिशी प्रेमाने
कारन..........
कधीची इच्छा होती मनात
आपल्याही जवाल आसवे कुणीतरी .......

ते नाव तुझाच आहे

ओठांवर जे अहोरात्र असता माझ्या
ते नाव तुझाच आहे
एवढाच कशाला.......
माझी सकल आणि सायंकाल ही तूच आहेस

लैला-मजनू च्या जगण्याचा होता जो हेतु
त्याच प्रेमाचा एक मधुर सन्देश तू आहेस

जे प्राप्त झाल्यावर कशाचीच इच्छा उरली नाहि
असे इश्वरी वरदान तू आहेस

पण गम्मत बाघ
जिच्यासाठी झालो मी बदनाम सार्या जगात
तिने कधी माझी विचारपूस तरी केलि आहे?

घडव पुन्हा एक शिवबा आता.........

घडव पुन्हा एक शिवबा आता.........

महाराष्ट्राची ही पावन भूमी
संताची लाभली पुण्याई
भगवी पताका शिवनेरीची
फडकू दे आता दारोदारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || १ ||

एक एक थेंबातुन दुधाच्या
पाज शौर्य तव बाळासी
नको खेळणी नकोत गोष्टी
नको रात्री ती अंगाई
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || २ ||

होउनी मैतर, मावळा, दादोजी
शिकव रणांगण आणि लढाई
निष्पापांचे रक्त सांडते
अश्रु ढाळी माय भवानी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ३ ||

घर आपुलेच जाहले रणभूमि
आप्ल्यांशिच आपली लढाई
ओरबाडुनि माझ्या मातृभूमीला
राज्यकर्ते आपुली भाजती पोळी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ४ ||

होईल का ग पुन्हा एकदा
इतिहासाची पुनरावृत्ती
एक जाणता राजा मांगे
धाय मोकलून माय मराठी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ५ ||

संहार करू दे
विनाशाचा, नराधमांचा, आतंकाचा
लखलखु दे तलवार विजयी
गर्जु दे पुन्हा एक मर्द मराठा
सह्याद्रीच्या कड़ेकपारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ६ ||

नांदू देत सुख, समृद्धि, शांति
माझ्या ह्या पावन भूमी

तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...

मी तिला असं दुःखवायला नको होतं...
कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं...

हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??

पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??

तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,
मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?

मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!

शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..
मी तिला असं दुःखवायला नको होतं...
मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!

की...? तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...

हो!मीच फ़सवलय त्याला!

हो!मीच फ़सवलय त्याला!
आता वाटते हातातील लेखणी मोडुन टाकावी
फ़ाडुन् टाकाव्यात् त्या कविता ,
फ़क्त शव्ब्दांच्या जाळ्यात् गुंफ़लेल्या,
आणि ओरडुन् सांगावे जगाला ...
हो!मीच फ़सवलय त्याला!

आज थांबवलय मि फ़सवायचे
स्वतःला आनि त्याला हि
मुक्त केलय त्याला प्रेमाच्या खेळातुन्
आणि ओरडुन् सांगितले जगाला ...
हो!मीच ..

उन्मळुन पडलाय् तो मुळापासुन्
विश्वास उडालाय् त्याचा प्रेमावरुन्
आणि ह्रुद्यात् आहेत फ़क्त जखमा!

पण्! मला महित् आहे
जखमा कधि तरि भरतील
प्रेमाचे अन्कुर् कधितरि पुन्हा फ़ुटतिल
दुःखातुन हि तो वर येयील आणि
नव् जग निर्माण् करेल

पण्!
नसत जमल त्याल्या पांडव होवुन
आपल्याच् नात्याशि झगडन्
ना जमल असत जपलेल्या मुल्यान्चा
स्वतःच्या हातानि र्हास् करण्,
कदाचित् नव जग उभाहि केल असत्..
पण् नसत जमल त्याला त्यात वावरण्!

म्हणुन मीच वाटा बदलल्या
उध्वस्त केली ति स्वप्न
आणि आता..
जगत आहे त्या चुरगाळलेल्या पानाना कुरवाळत
आणि त्याच्या वेदना मुकपणे सोसत्..

कारण!मीच फ़सवलय त्याला..फ़क्त् मीच्!

Tuesday, August 25, 2009

कुछ खोना है , कुछ पाना है

कुछ खोना है , कुछ पाना है

कुछ खोना है , कुछ पाना है

जीवन का खेल पुराना है
जब तक ये साँस चलेगी , यारा ये तो चालते जाना है

कभी सुखोंका मेला, कभी अकेला ये जीवन
कोंन अपना बेगाना, ये न पहचाना मेरा मन
प्रेम की सरगम लिखू हरपल, मै हु प्रेम पुजारी
दिल लेना दिल देना जानु, ना जानु दुनिया दारी
धड़कन की ले पे तो जीवन को एक मिटा गीत बनाना हे

होता है वो हो जाये, काहे तू घबराए तू पगले
इन्सान अगर सच्चा है तो होगा अछा ये सुनले
देख नयी दुनिया की राहे, बाहें खोले पुकारे
नयी सुबह का सूरज होगा, होंगे नए सितारे
सपनो के पार जाना है, जाके मंजिल को पाना है

Monday, May 11, 2009

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

येणारा काळ मला पूर्णपणे खुलवायचायं...,
जीवणातला प्रत्येक रस मला अनुभवायचयं....,
मनाला हवा-हवासा हट्ट मला पुरवायचयं.....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

कल्पनेतल्या वळनाला अस्तीत्वात आणायचयं....,
'अशक्य ' या शब्दाला 'शक्यने ' बदलायचयं....,
आयुष्यातील लोखंडाहून पारसच फिरवायचयं.....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

येणारया काळात नवीन उमेदीने जगायचयं....,
अश्रुनी नाही तर आनंदाश्रुनी भिजायचयं....,
हरवलेल्या 'मी' ला परत आणायचयं....,

आता मला हसतच जगायचयं.....!!!!!

लाख क्षण अपूरे पडतात

लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी

किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी

देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी

किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी

कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी

विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी

मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,

मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

खूप सोप असत इथे हातात हात घालून रानोमाल भटकायला,
तर कधी नीजून तीच्या मांडीवर पुनवेचा चंद्र बघायला,

शब्दही सापडतात अलगद इथे तीची स्तुती करायला,
संधीही नाही मीळत तीला मग खोटे खोटे ही रुसयला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

नाही लागत परवानगी कुणाची सीनेमा बघायला,
खूप मजा येते यार इथे बाइक वर फीरायला,

ती चाही असतो होकार नेहमी माझ्या मीठीत यायला,
कशाचीच उपमा नाही दोस्तांनो तीच्या कुशीत नीजायला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

नाते

नाती तुटतात...
नाती जुडतात...
भावनांचे हे कसले धागे..
आपल्या बंधनानी नाती बांधतात...

नाते निनावी असते..
नात्याला नाव असते..
जी नाती अटूट असतात.
त्या नात्यांना नाव का नसते..

नकळतच अनोळखी व्यक्ती..
आपलेसे होऊन जातात..
या नात्याला काय नाव द्याल
मग बांधलेली नाती का तूटतात...

का नसतो नात्यांचा काळ...
का नसते नात्यांचे वय...
असतं ते फक्त अटूट नाते..
जे आपल्या नकळतच कधी-कधी...
आपल्याकडूनच निभावले जाते...

असेच असते का हे अटूट नाते ...?

निर्धार

रडवणं असतं अगदी सोपं
बघा जरा कुणाला हसऊन
टाके घालायला वेळ लागतो
सहज टाकता येतं उसऊन

निर्धार पाळायला निश्चय हवा
कारण नाही लागत मोडायला
क्षणार्धातच रेघ मारता येते
वेळ लागतो ती नीट खोडायला

नाकारणं एक पळवाट असते
सामोरं जाउनच होतो स्विकार
कर्तव्यासाठी लागतोच त्याग
हक्क करतात नुसती तक्रार

एकदा पाडुन फोडलेले कप
कधिच सांधता येत नाहीत
एकदा दुरावलेली मने मग
पहील्यासारखी होत नाहीत

हार मानली की सारंच संपलं
जिंकण्यासाठी लढायलाच हवं
मरण तर काय क्षणाचा खेळ
जगण्यासाठी झगडायलाच हवं

मन

आता मन क्षणात पार करतं
समुद्राच्या पुळणीवर तुझी वाट पहात असतं
बघ तुला जाणवतात का माझे श्वास माझी साद
बघ कुठे खोलवर उठते का कळ मनात
बघ तुझ्या वाटेवरती आहे का उन हसणारे
बघ कुठे पानाआडुन डोकावते फ़ुल सोनसळे
तिथेच असेन मी देखील,तुझ्या जवळ आस-पास
तुला मात्र वाटत राहिल काहितरि होतात भास
आता या सार्‍यातुन, मीच मला भेटत राहीन
तुझ्यापसुन दुर राहुन रोजच तुला भेटत राहीन

आपण

आपण कुणीतरी असण्यापेक्षा
आपण कुणाचे तरी असण्यात अर्थ आहे !
चार दिवस जगण्यापेक्षा
एका दिवसाच्या जीवनात आनंद आहे !
वादाळापासुन वाचण्यापेक्षा
वादळात मोडून पडण्यात समर्पण आहे !
कटावरून डोकवण्यापेक्षा
पुरात झोकुन देण्यात जीवन आहे !
कुणी आपल्या साठी झुरण्यापेक्षा
आपण कुणासाठी तरी झुरण्यात प्रीत आहे !
आपण कुणीतरी असण्यापेक्षा
आपण कुणाचे तरी असण्यात अर्थ आहे !

एकांत माझा............

एकांत माझा............
एकांत माझा............
कोणी नसत सोबत तेव्हा
माझा एकांत साथ देतो मला.............

जिथ सावली सुद्धा साथ सोडून निघून जाते
त्या अंधारात माझा एकांत साथ देतो मला...........

जुन्या आठवांना आठवून
हसताना तर कधी कधी रडताना
माझा एकांत साथ देतो मला........

राग आला न मला
की मनसोक्त भांडायला अन राग शांत करायला
माझा एकांत साथ देतो मला...........

साठवलेले गोड क्षण
गोंजारून पुन्हा साठवायला
माझा एकांत साथ देतो मला..........

कधीही पाठ न फिरवता
शेवटपर्यंत......... एकांत माझा............

काहितरी वेगळ करायचय........

काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........

आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........

स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........

चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय.

मन हे असच असतं,

मन हे असच असतं,
सैरावैरा धावणारं,
फ़ुलपखरासारखे या फ़ुलावरुन त्या फ़ुलावर उडणारं.
शरिरातील सर्व अवयवांना स्वतःत गुंतवून ठेवणारं.
नेहमी सर्व विचारांना एकमेकात गुरफ़टणारं.
मन हे असच असतं,
काबूत न राहणारं,
जमिनीपासुन् आकशापर्यंत स्वछंद फ़िरणारं.
कुणावर् हे बसले की डोळ्यांचा सूड घेणारं.
अंत नाहि, सीमा नाही अश्या गोष्टिता दडणारं.
सुःख कोठे भेटते का?, नेहमी हेच शोधणारं.
मन हे असच असतं,
याची शेंडि त्याला लाव, त्याची शेंडि याला, शांत राहणे जमत नाही.
विचार करुन् करुन् कधिहि थकत नाही.
याला आहे एकच उपाय....
मना सोबत भांडू नको.
मना माघे धावू नको.
मनाचा प्रवास संपणार नाही,
त्रास करुण् घेवु नको.
सर्वांनी या मनाशी असहकार करु या,
मन हे असचं असतं,
आपण यावर मात करुया...

कंठात दिशांचे हार

कंठात दिशांचे हार
कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.

लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.

गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.

मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.

मेघांत अडकले रंग कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट पलिकडे चंद्र अविनाशी

या सुंदर जिवनाच्या वाटेवरी...........

या सुंदर जिवनाच्या वाटेवरी...........
या सुंदर जीवनात कधी कधी...पडायच असत प्रेमात कधी कधी...
बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी...
पाहताना त्याच्याकडेच दाखवायच असत......
विचारात गुंतल्यासारख कधी कधी...
अन पाहताना त्याच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी...
रात्री पहायची असतात स्वप्ने त्याचीच...
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी...
नंतर "जागला होतास का रात्री?"
म्हणून विचारावे कधी कधी...
मागायचा असतो देवाकडे...
हात त्याचा चोरुन कधी कधी...
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी...
चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय त्याचा निघाल्यावर कधी कधी...
असते रागवायचे लटकेच
"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी...
विरहात त्याच्या...
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी...
पाहुन हात त्याच्या दुसर्žया हाती...
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी...
पडायच असत प्रेमात कधी कधी...
बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी...

आनंद दिला की आनंद परत मिळतो

मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो
मी आनंद दिला पण मला आनंद मिळाला नाही,
जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं
आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं
नाही आलं तर ते आपलं नव्हतंच

पण ते परत आलंच नाही,
मला कधी कोणी माझं वाटलंच नाही

आता मी वाचणं सोडलं
पण जगणं सोडलं नाही
आनंद देणं सोडलं नाही
प्रेम करणं सोडलं नाही
आता जिवनाचा अर्थ कळू लागलाय
मी जवळ गेलो तरी
प्रत्येक माणूस दुर पळू लागलाय

क्षितीजापलीकडे पाहण्याची दृष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता येत.

आपल्या रक्तातच धमक असेल,
तर जगंही जिंकता येत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं

मी तेंव्हा

मी तेंव्हा वसंत साहून गेलो
खुल्या आसमंती राहून गेलो ...

तो पूर होता कसा आसवांचा?
मी लोचनांतून वाहून गेलो !!

ही वेदना तू दिलेली असावी
व्रुथा ना तिला मी चाहून गेलो.

पाहण्या जोगे उरले ना काही
मनाचे दिवाळे पाहून गेलो !!

नकोसा जगाला होऊ लागता ...
मी या चितेवर स्वतःहून गेलो !!!

काय मागू?

काय मागू?

करायला विचार
जगायला आधार
बघायला आभाळ
निजायला घरदार मागू?
काय मागू?

लिहायला शब्द
सोसायला अर्थ
भिडायला भावना
जुळायला यमक मागू?
काय मागू?

प्यायला प्याला
कंपनीला मित्र
चढायला झिंग
विसरायला 'ती' मागू?
काय मागू?

पडायला प्रेम
धरायला हात
रमायला बायको
वाढवायला पोरं मागू?
काय मागू?

जपायला संस्कृती
जाळायला पोस्टर
चघळायला वाद
टाकायला मत मागू?
काय मागू?

जाऊ दे
आज रोख
उद्या उधार मागू !

प्रतिप्रसव.

प्रतिप्रसव.
----------------

पुन्हा पुम्हा मी हरवीत जावे,
पुन्हा पुन्हा तू जवळी यावे;
सात सुरांच्या संगीत राजा
सांग असे का सदा घडावे ?

तुझ्या विना जीव रमे न कोठे,
तरी विजनी का भरकट व्हावी ?
श्वासांमध्ये गंध तुझा, तरी
जाणीव असता नेणीव व्हावी ?

कळते, वळते, ना आकळते,
हसते, रूसते, मी ओघळते;
सात सुरांच्या संगीत राजा,
साद ऐकता धावत येते !

झुलव मला तू, भुलव मला तू,
स्वप्‍न-जागृती हसव मला तू;
जन्‍मजन्‍मीच्या नात्यामध्ये
असाच निशीदिन फ़ुलव मला तू ....

आणि अचानक एका जन्‍मी
दिव्य तेजसी बुडव मला तू;
नको कुशंका, तिमिर-ओढणी,
अद्वैतातच लपव मला तू !!

काही भावना अशाच असतात

काही भावना अशाच असतात
सांगता येत नाहीत शब्दात
काही गोष्टी अशाच असतात
राहतात नेहमी मनात
काही स्मित अशीच असतात
दिसतात प्रत्येक चेहरयात
ठेवतात दडवून अनेक अश्रू
पापण्यांच्या कोनात
काही डोळे असेच असतात
नेहमी काहीतरी शोधतात
कुणी येणार नाही ठाऊक असूनही
ते वाट बघतात
काही ओळी अशाच असतात
हृदयच्या कप्प्यात
लिहाव म्हणल तरी उतरत नाहीत
कवितेच्या साच्यात.

सुखासह दुःखांतही

सुखासह दुःखांतही साथ देणारी ती मैत्री असते
प्रकाशासह अधांरातही हात देणारी ती मैत्री असते.

आयुष्याच्या खाचखळग्यात जीव गुदमरतो कधी
त्या जीवाला धीराचा श्वास देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड मन भरकटत जात निराळ्या वळणावर
त्या मनाला मोकळी वाट देणारी ती मैत्री असते.

कधी निराशेच्या खोल दरीत जीव झॊकुन देतो कोणी
त्या खोलीतही उतरून हात देणारी ती मैत्री असते.

कधी अगंणात विरहाचे मेघ दाटुन येतात अचानक
त्या एकांतातही बरसुन बरसात देणारी ती मैत्री असते.

कधी उनाड वारा सोसाट्याने वाहु लागतो सभोवताली
त्या वा-यातही निरतंर जळणारी साजंवात ती मैत्री असते.

कधी फ़ेकुन देतात उधाण लाटा कोरड्या किना-यावरती
रणरणत्या उन्हांतही छायेचा भास देणारी ती मैत्री असते.

कधी काळोखी रात्र उलटून जाते चादण्यांच्या प्रतीक्षेत
मग त्या काळ्या रात्री चादं रात होणारी ती मैत्री असते.

कधी स्वतःला बुडवुन येतो कोणी भरलेल्या पेल्यात म्हणे
त्या धडपडत्या पावलांना हात देणारी ती मैत्री असते.

कधी पापण्या ओलावतात हळव्या मनाच्या कोप-यात
त्या ओघळत्या आसवांना आस देणारी ती मैत्री असते

एखाद्या दिवशी

एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की.....
मी तुला हासवेन
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो

एखाद्या दिवशी जर तुला पळून जावसं वाटलं
तर मला सागांयला बिलकूल घाबरू नकोस
मी वचन देत नाही की.....
मी तुला थांबवेनपण मीही तुझ्यासंगे येऊ शकतो

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि.....
मी वचन देतो की…..
मी शांत राहीन

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर.....
माझ्याकडे त्वरीत ये....
कदाचीत मलाच तुझी गरज असेल

मी मराठी..................

मी मराठी..................
मराठ्याची व्याख्या काय?
मी मराठी पण मराठ्याची व्याख्या काय?
ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन ;आई,ग: आसे उदगार निघतात तो माणुस मराठी.
लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या घरातिल माय,बहिणी शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मराठी माणसाचें..
शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी माणसाची...
धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले केलेल्या छळ,व हालांची कहाणी वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन उठत ते मन मराठी मन...
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही
पेटतील मशाली वीझतील मशाली
सुर्या कधीच विझनार नाही
प्रयत्न करा किती ही पण
हे कधीच घडणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही
मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही
आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही

आसाच आहे मी

आसाच आहे मी कारण नसताना
ही तुझ्याशी भांडनारा
आणि तरी ही तुझ्यावाचून
पावलो पावली आड़नारा


जख्मा तू किती ही दे
जख्मांच काही वाटत नाही
पण फुंकर मारायला तू आलीस
हे काही पटत नाही


खुप बडबड़त असते ती
का हे काही कळत नाही
एकच गोष्ट सांगायची आहे तिला
पण मला काही जमत नाही


कोनासाठी रडतोस .का विरह करतोस
कोणासाठी थांबनारे कोणी ही नसते
जगाचा नियम आहे ,आटळ सत्य आहे
प्रत्येकाच संचित त्याने आधीच लिहिलेले असते


उघडेल नशिबाचे दार
तु माझी होण्याने
बदलेल बघ सार जग माझे
तु माझ्या घरी येण्याने


तुझे ते हास्य
सार काही विसरायला लावते
आणि तुला हे सांगायच
तर मन घाबरायला लागते


तुझे नाव हृदया मध्ये
स्वताच घर करून बसलय
सुखी संसराच आपल्या
पहाटेच स्वप्न मला दिसलय


कधी कधी नकळत आस काही घडते
ठरवतो एक आणि नसती आफत गळ्यात पड़ते
टाळत आसतो आपण जीला ठरवून ठरवून
तीच समोर येते आणि गाड़ी आपली आड़ते


ह्रुदयात साठवून ठेव माला
आता विरुद्ध दिशेला जायचय
गोल आसेल ना जर जग
लक्ष्यात ठेव परत भेटायचय

कोसळणारा पाऊस

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी

मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

कोणी मागितला हात मदतीचा
तर मी देउ शकलो की नाही...
कोणास ठाउक.....
मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

मागितली असेल कोणी साथ
तर देऊ शकलो की नाही....
कोणास ठाउक.....
विश्वासाला खरा उतरु शकलो की नाही

संकटांचा झाला भडिमार
तरी खंबीर राहू शकलो की नाही
कोणास ठाउक.....
आलेल्या वादळांना तोंड देऊ शकलो की नाही

ढासळले खूप अश्रू कोणी
तर पुसू शकलो की नाही.....
कोणास ठाउक.....
माझ्याच अश्रूंना वारा देऊ शकलो की नाही

म्हणती सारे तू माझा मित्र खरा
तर मैत्रीला पात्र ठरु शकलो की नाही
कोणास ठाउक.....
मी चांगला मित्र होवू शकलो की नाही

सुखी मला समजु नका

हसतो आहे मी म्हणुन
सुखी मला समजु नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
हसतो आहे मी म्हणुन
सुखी मला समजु नका
हास्यामागिल खरा चेहरा
तुम्ही मात्र पहु नका
दिसला जरी तो चुकून
तरी तसे मला भासवु नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
काही भोग हे आसे ही आसतात
जे स्वताच स्वताचे भोगायाचे असतात
आतामध्येच आश्रू ढालुन
डोळ्या मधून हसवयाचे असतात
काही घाव असे ही असतात
जे हसत हसत झेलायचे असतात
किती ही जख्मी झाले हृदय तरी
आतल्या आत पेलायचे असतात
झालेल्या त्या जख्माना
तुम्ही मात्र उकरू नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका
होत कधी अस ही खरच
मी हसत असतो
झालेल्या नविन जख्मानी
जुन्याना विसरत असतो
भरत आलेल्या त्या जखमांची
खपली तुम्ही काढू नका
फसवतोय स्वताच स्वताला मी
तुम्ही मात्र फसु नका

वड

दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते

आपल्याला पण एक मैत्रिण असावी

एक मैत्रिण असावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी!
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग कही न बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी

नाती

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........


मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

दिवस

दिवस ईवालाश्य पाखरा प्रमाने असतात
येतात आणि बुर्कन उडून जातात
परन्तु मागे ठेवतात आठ्वानिची पिसे
कही काली कही सफ़ेद कही माऊ
कही खर्बरित
आपण जमेल तेवढी उचलायची
त्याना घेउन बनवायची एक सुंदर
चटाई जीवनाच्या संध्याकाली निवांत पड़ने साथी ..........

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री

Why do

Why do I write poem
when My mind is saying to do so
Why do I write poem
when My hands are cracking to write
Why do I write poem
when My heart feels the burn of life
Why do I write poem
when My feelings turn into poem
Why do I write poem
when feelings of life paves the wave for new
Why do I write poem
which I don't have answer but I write

बघ माझी आठवण येते का?

ग्लासभर दारु खिडकीत
उभं राहून ढोसुन पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, ग्लासमधे
झेल बाटलीतलं पाणी
इवलासा पेग पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारा
बियरचा फेस
चेहर्यावर घे
डोळे मिटून घे,
तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर
बाहेर पड, गुत्त्यावर
ये
तो भरलेला असेलच,
टेबलावर हात ठेवुन
बसुन रहा
खुर्ची सरकेल
बुडाखाली, बघ माझी
आठवण येते का?
मग पिऊ लाग, दारुचे
अगणित घोट घशात घे
पित रहा चकणा
संपेपर्यत, तो संपणार
नाहिच , शेवटी घरी ये
चड्डी बदलू नकोस,
ग्लास पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत
ये
आता बेवड्यांची वाट
बघ, बघ माझी आठवण येते
का?

दारावर बेल वाजेल,
दार उघड, मित्र असेल
त्याच्या हातातली
बाटली घे, ओपनर तो
स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला
तुझ्या झिंगण्याचं
कारण, तू म्हणं ज्युस
संपलंय
मग चिअर्स कर , तूही घे
तो उठून हिमेश
रेशमिया लावेल, तो तू
बंद कर
gulam ali लाव,
बघ माझी आठवण येते का.....

मैत्री

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री".

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
मुरत जाते, जुनी झाली की.
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
घट्ट होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
नसेल तर होईल जीवन अळणी
काय चिज असते नाही ही मैत्री??
मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

I see you. I feel you.

Every night in my dreams
I see you. I feel you.
That is how I know you go on.

Far across the distance
And spaces between us
You have come to show you go on.

Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
And you're here in my heart
And my heart will go on and on

Love can touch us one time
And last for a lifetime
And never go till we're one

Love was when I loved you
One true time I hold to
In my life we'll always go on

Near, far, wherever you are
I believe that the heart does go on
Once more you open the door
And you're here in my heart
And my heart will go on and on

There is some love that will not
go away

You're here, there's nothing I fear,
And I know that my heart will go on
We'll stay forever this way
You are safe in my heart
And my heart will go on and on

वेडं मन

वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं….

कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…

कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…

कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…

कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….

कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट

कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा

एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं

असं गं कसं मन माझं मलाच समजेना…
मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना…

Sunday, May 10, 2009

तारुण्य

तारुण्य आणि वळणा-वळणाचा सुन्दर घाट यांच एकमेकांशी एक प्रतीकात्मक नात असाव..
गाडी जेव्हा नुकतीच घाटात प्रवेश करते तेव्हा समोर दिसतो भला मोठा डोंगर..
तो कसा पार होइल याची असणारी थोडीशी भीती...
त्या भीतीला पायाशी घेउन चालू लागणारा आत्मविश्वास...
आणि मग सुरु होतो अपरिचित वाटेवरचा अनोखा प्रवास...
धोक्याचा इशारा देणारे वळण...
खोल दरी आणि उंच पर्वत यात जगण्याचा वेग आणि तोल सांभाळत चालण्याची कसरत...
तारुण्य तरी दुसर काय असते...
बालपण संपल्याची बोच... नव्या दिशांची ओढ़..
मग सुरु होणारा नवाच हवाहवासा प्रवास...
तिथे सुद्धा वेग, वेळ आणि प्रेम यांच गणित साधूनच चालव लागते ना...!!

मैत्री

ध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....
हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....
आयुश्यभर आठवत रहाते....
मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....
घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......
मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !......
मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........
इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....

ठरवलं ना एकदा

ठरवलं ना एकदा

मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं...

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच...

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं...

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं...

प्रेम आणि मैत्री

मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
दु;खाची रात्र जाऊन नव्या प्रेमाची पहाट असते.
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.

मैत्री कुणाशी ही होऊ शकते म्हणतात
आणि ती झाल्यावर त्याला देवच मानतात
मैत्रीत दगड ही हिरे बनतात
आणि आयुष्यात एकमेकांच्या प्रकाश आणतात
कोणी काही म्हणो हे बंधन दाट असते

मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.

प्रेम आणि मैत्री तसे बघावे एकच आहे
त्याच्याशिवाय़ आयुष्यात जागा रिक्तच आहे
आयुष्यात एकदा मैत्री करणे गरजेचे आहे
जगात सर्वांनाच मिळणारे एक अतुट नाते आहे
एकदा तरी त्याचे रुप बघा खुप विराट असते
दु;खाची रात्र जाऊन प्रेमाची पहाट असते

आपसे दोस्ती हम यूं ही नही कर बैठे

हर चहरे मे कुछ तोह एह्साह है,

आपसे दोस्ती हम यूं ही नही कर बैठे,

क्या करे हमारी पसंद ही कुछ "ख़ास" है. .

चिरागों से अगर अँधेरा दूर होता,

तोह चाँद की चाहत किसे होती.

कट सकती अगर अकेले जिन्दगी,

तो दोस्ती नाम की चीज़ ही न होती.

कभी किसी से जीकर ऐ जुदाई मत करना,

इस दोस्त से कभी रुसवाई मत करना,

जब दिल उब जाए हमसे तोह बता देना,

न बताकर बेवफाई मत करना.

दोस्ती सची हो तो वक्त रुक जता है

अस्मा लाख ऊँचा हो मगर झुक जता है

दोस्ती मे दुनिया लाख बने रुकावट,

अगर दोस्त सचा हो तो खुदा भी झुक जता है.

दोस्ती वो एहसास है जो मिटती नही.

दोस्ती पर्वत है वोह, जोह झुकता नही,

इसकी कीमत क्या है पूछो हमसे,

यह वो "अनमोल" मोती है जो बिकता नही . . .

सची है दोस्ती आजमा के देखो..

करके यकीं मुझपर मेरे पास आके देखो,

बदलता नही कभी सोना अपना रंग ,

चाहे जितनी बार आग मे जला के देख

मराठी

मराठी विश्व" स्वप्न सत्य होऊ दे .......
युवकांच्या शक्तीतुनी, सृजनांचा युक्तीतुनी,
जिद्दीच्या वृत्तीतुनी, ध्येय गाठू दे .......
अनुशासन रक्तातुनी, हिम्मत बलदंडातुनी,
चैतन्या श्वासातुनी, सतत वाहू दे..........
सामाजिक भान आणि, बंधुभाव मनी रुजवुनी,
सत्त्याची कास धरुनी, स्थैर्य येऊ दे..........
"मराठी विश्व" स्वप्न सत्य होऊ दे .............


वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजिते दात जात ही आमुची
पहा चाळुनी पाने पाने
आमुच्या इतिहासाची

पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमुची
तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची
दाभाड्याची उमा ती लढली चन्नमा चित्तुरची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची


जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले
धडवेगळे शिर झाल्यावर धड ते अवघे लढले
मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

वंशज आम्ही रामकृष्ण अन् गुरु गोविंदसिंगाचे
तसेच आमुच्या शिवबाचे अन् प्रताप रणा याचे
आम्हा बरोबर लढण्या नसेल व्यली माय कुणाची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

दुष्ट हेतुने आल जरी तू गिळण्या हिंदुस्थान
तुम्हालाच तो गिळेल तुम

भारतीयांनो

पुन्हा आज पडला,
रक्तामासाचा सडा.
तेराव्याचे खाऊन वडे,
गळे काढून रडा.

आज दिल्लीत पडले,
उद्या मुंबईत घडेल.
ब्रेकिंग न्युज बघुन,
आमचे मनं रडेल.

वाहणाऱ्या रक्ताला,
पाण्याने साफ करा.
मरणारे तर मरुन गेले,
पाकडयांशी मैत्री करा.

ओसामा साल्या तू...,
गुहांमध्ये कुठे लपतोस?
पत्ता देतोस का तुझा?
सांग साल्या कुठे भेटतोस?

आय.एस.आय.च्या सरदारांनो,
सिमीच्या जिवावर उडा.
असेल तुमच्यात दम तर,
समोर येवून लढा.

रक्ताचा रंग लालच...पण,
हिरवा खुप डोक्यात चाललाय.
इथलेच खाऊन ओकणाऱ्यांनी,
देश सारा विकायला काढलाय.

भारतीयांनो तुम्ही फक्त,
शेजाऱ्यांवर प्रेम करा.
रस्त्यावरुन चालता चालता,
कधी तरी स्फोटात मरा.

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठावणीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पावूस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवणीने दे

उसलणारा बेछुट दरया नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातिल एक तरंग मात्र आठवणीने दे

मुठी एवढे ह्रदय नाही मागत तुझ्याकडे
माझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवणीने दे......!

मैत्री

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं

गारवा .......

गारवा .......

त्याला पाऊस आवडत नाही,

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.

ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,

असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,

पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी

पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,

पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.

पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.

पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.

त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात

हळवं अनामिक नातं

हळवं अनामिक नातं

नाती अनेक प्रकारची असतात
पण एखादं नातं असं असतं
ज्याला नाही बांधता येत शब्दात
नाही अडकवता येत कुठल्याच बंधनात
ते असतं स्वैर .............
फ़क्त ह्रुदयाचं ह्रुदयाशी असलेलं नातं !!!
त्याचं गहिरेपण नाही कोणी समजू शकत
ते केवळ त्या दोन वेड्या जीवांनाच माहित असतं
अगदी जगावेगळं ............
कदाचित समाजाच्या रूढींमधे न बसणारं
तरीही अगदी हवंहवंसं ... खूपच खास
ज्या नात्याला नाही देता येत काही नाव .........
एक असं नातं .........
जसं कोणीतरी अंतर्मनात घर करून रहावं
जसं उदास असताना येऊन कोणीतरी हसवावं
एक असं नातं ........
जणू अंधाऱ्या वाटेवर दिसावा प्रकाशाचा किरण
जणू बेरंगी जीवनात उधळावे कोणी हजारो रंग
असं एक सुंदर, हळवं अनामिक नातं ..............

गोष्ट....!!!!!!

एक गोष्ट....!!!!!!

एक मुलगा होता,
कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.
एक मुलगी त्याला आवडत होती,
जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.
परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते.....
नेहमी तो तिच्या दुकानात जात होता
आणि एक सीडी विकत घेत होता, का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ....
महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले.
महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते....
तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते.
तिला वाईट वाटत.
आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की,
त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते.
याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते.
तिच्या रडण्याचे कारण की,
त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती.
ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती.........


दूसरी गोष्ट....!!!!!!

एक अंध मुलगी होती ,
ती तिचा प्रियकर सोड्ला तर बाकी सर्वांचा तिरस्कार करायची......
ती तिच्या प्रियकराला नेहमी म्हणायची कि जर मी बघू शकले तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन...
अचानक एके दिवशी तिला कुणितरी नेत्रदान केले....
आणि जेव्हा तिने तिच्या प्रियकराला पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो देखील अंध होता.....
मग त्याने विचारले,
आता मझ्याबरोबर लग्न करशील का?
पण तिने त्याला नकार दिला...
तिच्या आयुश्यातुन निघुन जाताना तो फक्त इत्केच म्हणाला......
" माझ्या डोळ्यांची काळजी घे..."

खरे तर असे आपल्या कोणच्याही जीवनामद्धे घडू नये पण खरे पहिले तर ही सत्या परिस्थिती आहे,
मी असेही म्हणत नाही की प्रेयसी नसावी
प्रेयसी असावी पण जीवन भर सात देणारी,
आपल्या भावना समझहून घेणारी,
प्रेयसी नसावी जी फक्त आपल्या खिशातल्या पैशना भूलणरी,
आणी आप्ण रिकामे झालो की ओळख न दाखॅवणारी.
.
.
.
प्रेम करा पण आपल्या level च्या मुलीसोबत करा

Saturday, May 9, 2009

मुलगा

एक मुलगा होता,
कैंसर असलेला आणि जास्तीतजास्त एकच महीने आयुष्य असलेला.
एक मुलगी त्याला आवडत होती,
जी एका Music CD च्या दुकानामध्ये काम करीत होती.
परंतु त्याने त्या मुलीला आपल्या प्रेमाविषयी काहीच सांगितलेले नव्ह्ते.....
नेहमी तो तिच्या दुकानात जात होता
आणि एक सीडी विकत घेत होता, का - तर तिच्याशी दोन शब्द बोलता यावे म्हणून ....
महीना उलटला...त्याचे आयुष्य ही संपले.
महिन्यानंतर ती मुलगी त्याच्या घरी जाते....
तो गेलेला आसतो हे त्याच्या आईकडून तिला कळते.
तिला वाईट वाटत.
आणि एक गोष्ट तिला तिथे दिसते ती अशी की,
त्या सर्व सीडींपैकी एकपन सीडी त्याने उघडूनसुद्धा पाहिलेली नसते.
याचे तिला खूप रडू येते. ती रडते रडते आणि शेवटी ती पण निघून जाते.
तिच्या रडण्याचे कारण की,
त्याला दिलेल्या प्रत्येक सिडिच्या कव्हरमध्ये त्याच्यासाठी एक चिट्ठी तिने ठेवली होती.
ती सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होती.........

समर्थ रामदासांचा तरुनाना संदेश

समर्थ रामदासांचा तरुनाना संदेश

सोयरे नाही, धायेरे नाही | इष्ट नाही , मित्र नाही |
पाहता कोटे ओलखी नाही | अश्रेयेविन परदेसी ||
तेने कैसे करावे | काय जिवेसी धरावे
वाचावे की मरावे | कोय प्रकारे ||
अंतरी नाही सावधानता | येत्न ताकेना पुरता |
सुख्संतोशाची वार्ता | तेथे कैंची ||
म्ह्नोन आलस सोडावा | येत्न साशेपे जोडावा |
दुश्चित्पनाचा मोदावा | थारा बले ||
प्रातकाली उतट जावे | प्राप्त : स्मरामि करावे ||
नित्यनेमे स्मरवे | पटंतर ||
सावधानता असावी | नितिमार्यादा राखावी ||
जनास माने ऐसी करावी | क्रिया- सिद्धि ||
बहुताचे समाधान राखावे | बहुतास मानेल ते बोलावे |
विरंग पडो नेदावे | कथेमध्ये ||
जो दुसर्यावारी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला |
जो आपणाची कष्टत गेला | तोचि भला ||

|| जय सदगुरु ||

पसायदान

आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें।
आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें।
तोषोनि मज द्यावें। पसायदान हें।।
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।।
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।।
दुरितांचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो।।
जो जें वांछील तो तें लाहो। प्राणिजात।।
वर्षत सकळमंगळीं। ईश्वर निष्ठांची मांदियाळी।।
अनवरत भूमंडळीं। भेटतु या भूतां।।
चलां कल्पतरूंचे अरव। चेतना चिंतामणीचें गांव।।
बोलते जे अर्णव। पीयूषाचे।।
चंदमे जे अलांच्छन। मार्तंड जे तापहीन।।
ते सर्वांही सदा सज्जन। सोयरे होतु।।
किंबहुना सर्वसुखीं। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।।
भजिजो आदिपुरुखीं। अखंडित।।
आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इयें।।
दृष्टादृष्टविजयें। होआवें जी।।
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दानपसावो।।
येणें वरें ज्ञानदेवो। सुखिया जाला।।
पसायदान

Friday, May 8, 2009

आता मराठी लोकानिच याचा विचार करावा

सर्वानी याचा विचार करावा....!!!!!!!


कालचा मुंबईतील सभेत बोलताना सोनिया गांधी यानि " मुंबई सर्वांची आहे " आसे विधान केले, अणि पुन्हा एकदा मराठी मानसास उपदेशाचे डोस पाजले. मला एक समजत नाही हा मुद्दा वारंवार का उकरून काढन्यात येत आहे ? नक्की याना काय दाखवून द्याचे आहे ? हल्ली कोणी उठतो व मुंबई कोणाची तिचावर कोणाचा हक्का आहे यावर प्रश्न निर्माण करत आहे. पण बंगाल मधे कोणी विचारत नाही कोलकाता कोणाचे आहे ? पंजाब मधे जावून विचारत नाही चंडीगड़ , अमृतसर कोनाच आहे ? गुजरात मधे जावून कोणी विचारत नाही सूरत कोणाचे आहे ? दक्षिनेतिल राज्यात जावून कोणी विचारत नाही चेन्नई कोणाचे ? बंगलौर कोणाचे ? अणि हैदराबाद कोणाचे ? पण महाराष्ट्रात मात्र विचारले जाते मुंबई कोणाची ? वरील कोणत्याही राज्यात जावून हा प्रश्न विचारण्याची कोणाचीही हिम्मत होत नाही , व हिम्मत केलीतर त्याचा अंगावर कपडे राहणार नाहीत एवडी दहशत त्या त्या राज्यांची आहे. पण इथे मात्र कोणीही येवून पिचका-या मारत आहे. हें सर्व का व कशासाठी चाले आहे ?

खरेतर आता वेळ आहे एकजुट होवून या सर्वाना ठणकावून सांगण्याची की मुंबई देशाची काय जगाचीही असेल पण सर्व प्रथम ती आमचा महाराष्ट्राची राजधानी आहे. अणि तिचावर सर्व प्रथम कोणाचा हक्क असेल तर तो येथील मराठी माणसाचा आहे. जितक्या सहजतेने हें सांगत आहेत न की मुंबई सर्वांची आहे तितक्या सहजतेने मुंबई महाराष्ट्राला मिलालेली नाहीये तर तत्कालीन केंद्र सरकारशी लढून मिलावली आहे. मुंबई साठी १०५ मराठयानी आपले रक्त संदले आहे. आज मुम्बैची मलाई खाण्यास सर्वप्रांतीय नेते पुढे येत आहेत पण जेव्हा येथील मराठी मानुस मुंबई महाराष्ट्राला मिलाव्न्यसाठी संघर्ष करत होता आपले रक्त रस्त्यावर संदत होता तेव्हा अन्य प्रांतातील नेते मुग गिलून गप्पा बसले होते. तेव्हा मात्र कोणाला मुम्बैचा, इथल्या भूमिपुत्राचा हिताची पडली नव्हती. मग आता कोणत्या तोंडाने हें आपला हक्क येथे दाखवत आहेत ?

ज्या सोनिया गांधी यानि हा मुद्दा उपस्थित केला त्यांचा पतीचे आजोबा प. नेहरू यानि तर मुंबई महाराष्ट्राला मिलूचनये यासाठी मोठा प्रयत्न केला होता नाना दबावतंत्र त्यानी वापरले होते. आमचाच मराठी पोरांवर यानि गोळ्या चलाविल्या होत्या , यांचाच सरकारचा एक उद्दाम मंत्र्याने निवेदन द्यायला गेलेल्या आमचा पोरंवर गाड़ी चढवून त्यांचे प्राण घेतले होते.
विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आमचा माता भगिनी वर यांचाच सरकारचा आदेशाने लाठी चालवून त्याना जायबंदी करण्यात आले होते. अहो एक सर्वात हेलाव्नारी घटना म्हणजे यांच्या आदेशाने होणार्या अंदाधुन्दा गोलिबारात एक १४/१५ वर्षाचे पोर ठार झाले होते , बाल्कनीत उभी असलेली आमची एक माता गोली लागुन ठार झाली होतीचाचा नेहारुना म्हणे लहान मुले आवडत. जापान भेटीत तेथील लहान मुलांचा मागणी वरून नेहारुनी त्याना एक हत्तीचे पिल्लू भेट दिले पण ह्याच चाचा नेहारुनी आमचा मुलांचा मग्निवर त्याना काय भेट दिले तर बंदुकीचा गोळ्या, आयुषभाराचे अपंगत्व, आई बाबांचा / नातेवैकानचा मृतदेह.
.अहो असे सांगन्य सारके बरेच आहे, सोनिया गांधीना हा इतिहास माहित नाही का ? व नसल्यास मग उगाच आपले थोबाड उच्कतू नये.

श्रीलंकेत तमिली वंशाचा लोकांवर होना-या अत्याचाराचा निषेध म्हनून तमिलनाडूत हिन्दुस्तांचा तिरंगा जलाल गेला त्यावर या सर्व दिड शहन्यानी आपले तोंड उघडले नाही, पण मराठी माणसाला उपदेशाचे डोस पाजन्यास मात्र हें सदैव तयार असतात.

मुंबई / महाराष्ट्राचा प्रगतित परप्रन्तियांचा वाटा आहे हें आणखी एक यांचे नेहमीचे तुन तुने असते , अरे हो आम्ही कुठे नाही म्हणतोय पण हें अर्ध सत्य आहे सत्य हें आहे की यांचा प्रगतित महाराष्ट्राचे योगदान आहे कारन महाराष्ट्राचे भले व्हावे व महाराष्ट्र प्रगतिशील व्हावा अश्या कोणत्याही उदात्त हेतूने सोशलवर्क करण्यासाठी ते येथे आले नाहीत.

पैसा कमाविने स्वताचा वैयतिक उत्कर्ष साधने हा त्यांचा प्रथम हेतु आहे. त्याना ही गोष्ट चांगलीच ठावुक आहे त्यांचा विकास त्यांचा कुतुम्बियाना सुरक्षित वातावरण येथेच मिळू शकते त्यासाठीच ते त्यांचे राज्य सोडून येथे येतात, ते जर एवडे कर्तुत्व वन आहेत तर त्यांचा राज्यात राहून त्यांचा राज्याचा विकास व प्रगति का करत नाही ? खरेतर ते स्वताचा विकास करत गेले अणि अप्रत्यक्षत राज्याचा विकास होत गेला. येथे मला मुद्दाम कोणाला विरोध करायचा नाही पण हें जो अमचावर उपकार करत आहेत असा आव अनतात त्यामागील सत्य हें आहे.

सर्व राज्यातील नेते आप आपल्या राज्यातील भाषिकंचे हित जप्न्यास प्राधान्य देतात, अणि ते कुणाला गैर वाटत नाही पण मराठी माणसाने आवाज उठवला की याना मलमलायला लागते.

मुंबई बहुरंगी / बहुढंगी आहे, तिने सर्वाना सामावून घेतले आहे, सर्वाना रोजगार दिला आहे, सर्व प्रांतीय व धर्मीय लोग येथे गुण्य गोविंदाने रहत आहेत याचे प्रमुख कारन आहे येथील मराठी मानुस. त्याने अन्य प्रांतात जाशी इतर भाषिकन विरुधु जो दूजाभावः दाखविला जातो तसा संकुचित पाना न दाखविता नेहमीच सर्व समावेशक वृति स्वीकारली म्हनून. अणि याच चंगुलपानाचा गैर फ़ायदा ही लोक आहेत. मराठी माणसाचा हक्क नाकारत आहेत.

अनी आपले लाचार नेते ही अशावेळी गप्पा बसतात, स्वताचा स्वर्थासथी हें लोग दिल्ली पुढे गुडघे तेकवतात. का नाही त्यान ठंकावत की यापुढे आस खपून घेतले जाणार नाही. येथे गल्लीत मराठी मराठी करणारे तिकडे दिल्लीत गेल्यावर मात्र शेपुट आत घालून बसतात, तेव्हा त्याना राष्ट्रीय विचार सुचू लागतात अनी स्वताचा स्वार्थाचा विषय आला की त्याना मग मराठी पण आठवू लगते मराठी पंतप्रधान व्हावा आशा वल्गना करू लागतात, अरे यांचे स्वताचे मराठी मुलांसाठी योगदान काय आहे ?

आता मराठी लोकानिच याचा विचार करावा

Wednesday, April 29, 2009

कळले कुणाला मझ्या मनातले

कळले कुणाला मझ्या मनातले
ना कळले कुणाला प्रेम माझ्या ह्र्दयातले
ना कळले कुणाला दुःख माझ्या माझ्यातले
सुखच सुख दिसते आहे माझ्या जिवनातले
थंडीच्या गारव्यात रखरखत्या उन्हात
मी त्याची वाट पाहिली
त्याला बघताच मी माझी न उरली
ना कळले कुणाला मझ्या मनातले
दिवस-रात्र आठवण काढते त्याची
बोलण्यासाठी तरसते त्याच्याशी
ह्र्दय हे आवरेणा
ना कळले कुणाला मझ्या मनातले
कळी उमलली मोगरा फ़ुलला
प्रेमाचा अंकुरहि सहज फ़ुट्ला
प्रेमीकांचा संगम झाला
ना कळले कुणाला मझ्या मनातले
तुला पाहीले प्रेम समजले
प्रीतीचे फ़ुल हळूच उमलले
तुला मी माझ्या ह्र्दयात बसविले
ना कळले कुणाला मझ्या मनातले
नजरेत तुझ्या मी स्वतःला हरविले
दुःखच दुःख उरले
गेलास तु दुर माझ्यापासूनी
ना कळले कुणाला मझ्या मनातले
जीवनातले सुख सहज सरले
रडणे मन वरुनी हसताना दिसले
फ़ुलही दिसले काटेही बोचले
ना कळले कुणाला मझ्या मनातले!!!

Thursday, April 23, 2009

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा

Sunday, April 12, 2009

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल


कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल


कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

मी एकटा

मी एकटा
आजकाल मी एकटाच असतो
सगळ्यात असलो तरी कोनातच नसतो
काही तरी आठवून मधेच हसतो
निळ्या आकाशात उडणार्‍या पतन्गाकडे तासन्-तास पाहत बसतो
कधी वाटता की पतन्गासारखे एकटयानेच उडावे
आणि दोर तुटला की अनंतासोबत जुडावे
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखं तेवढा वजा आहे
एकदा सवय झाली की एकटेपणा पण खाणार नाही
दिला जरी काही नाही एकटेपणाने, पण मला सोडून तरी जाणार नाही

अकेला इक ख्वाब हूँ

इस अजनबी सी दुनिया में, अकेला इक ख्वाब हूँ.
सवालों से खफ़ा, चोट सा जवाब हूँ.
जो ना समझ सके, उनके लिये "कौन".
जो समझ चुके, उनके लिये किताब हूँ.
दुनिया कि नज़रों में, जाने क्युं चुभा सा.
सबसे नशीला और बदनाम शराब हूँ.
सर उठा के देखो, वो देख रहा है तुमको.
जिसको न देखा उसने, वो चमकता आफ़ताब हूँ.
आँखों से देखोगे, तो खुश मुझे पाओगे.
दिल से पूछोगे, तो दर्द का सैलाब हूँ

काही माणसे असतात खास

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटता

विरह

विरह

मनावर दगड ठेवून म्हणालो तिला
तुझा माझा संबंध आता सम्पला
म्हणाली , हेच ऐकवण्यासाठी
जवळ केले होतेस का मला ?

आताशा एकटेपणा अक्षरशः
खायला उठतो जिवाला
पण पुन्हा तिला जवळ केले
तर घरे पडतील काळजाला

तिच्या नाही, तरी माझ्या घरचे
विरोध नक्कीच करणार
आणि त्यांच्यापर्यंत आमची
कुणकुण तर गेलीच असणार

आमचा समेट घडवायला
मित्र सारे आतुर झालेत
म्हणूनच रूमवरचे सारे ASH TRAY
मी केव्हाच फेकून दिलेत

You see

You see the pain that lies in him eyes,
But, alas, him eyes are dry,
he won't cry.
No, he won't cry.

You see the anger that burns from him gaze,
The madness that sets him eyes ablaze,

You see the fear that closes him eyes,
The smile he wears is but a disguise,

You see the hope that is finally dead,
he cannot trust for him heart has been bled,

You see the love that lies within,
But he shall never love again,

You see death's hand that has glazed him eyes,
No one saw him die inside,

My hand

There’s nothing that I really want:
The stars tonight are rich and cold
Above my house that vaguely broods
Upon a path soon lost in dark.

My dinner plate is chipped all round
(It tells me that I’ve changed a lot);
My glass is cracked all down one side
(It shows there is a path for me).

My hands—I rest my head on them.
My eyes—I rest my mind on them.
There’s nothing that I really need
Before I set out on that path.

Death, departure, walk away, walk out

Death, departure, walk away, walk out
Should I or should I not pout

Family and friends
Lovers and one-night stands

I have loved, lost and lived
How do I trust, how do I love again

I should move on, it's all in my past
But my pain remains, continues and lasts

This pain lingers in my heart, mind and soul
Damn it - why is this world so cold

How can I have faith in God and family
When people I love are taken from me

Where can I find true and loyal friends
I'm sick of the lies, fights and revenge

Hurt continuously, hurt at a young age
How do I love again with all of my rage

How do I get past all of this, show me a sign
So I can leave my sadness, pain and crying behind

I am alone

I am alone,
so very alone

I hurt,
so very bad

I am ignored,
just thrown aside

I am security,
for others to have

I am lonely,
there is no one close,
no one sees the pain

I cry,
hope is gone

I am alone,
and no one knows

बालपणीच्या आठवणी

बालपणीच्या पावसातील आठवणी
आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती हिरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस चिंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे चिखलात
पण आईच्या कष्टाचे विचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या विजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवताना मग आसवांनी भिजून जातो रुमाल

खेळ उन पावसाचे ..

खेळ उन पावसाचे ..
जीवनाच्या श्रावणात ..
फुल उमले मैत्रीचे ..
आज माझ्या अंतरात ...||

फुल नाजुक-कोमल ..
मन नाहले गंधात ..
आयुष्याचा कण क्षण ...
भिजे स्नेहाच्या रंगात .... ||


धागा स्नेहाचा मायेचा ..
मैत्र अनोखे गुम्फतो ...
विश्वासाचा कवडसा ..
सारे आयु उजळतो ...||

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही

पुसनार कोणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कोनाचेच डोळे भर्नार नसतील
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे ....... बाकी काही नाही
हसता हसता डोळे लगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणीतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुण द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही

प्रेम करा पण आपल्या level च्या मुलीसोबत करा

एक अंध मुलगी होती ,
ती तिचा प्रियकर सोड्ला तर बाकी सर्वांचा तिरस्कार करायची......
ती तिच्या प्रियकराला नेहमी म्हणायची कि जर मी बघू शकले तर मी तुझ्याबरोबर लग्न करेन...
अचानक एके दिवशी तिला कुणितरी नेत्रदान केले....
आणि जेव्हा तिने तिच्या प्रियकराला पाहिले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो देखील अंध होता.....
मग त्याने विचारले,
आता मझ्याबरोबर लग्न करशील का?
पण तिने त्याला नकार दिला...
तिच्या आयुश्यातुन निघुन जाताना तो फक्त इत्केच म्हणाला......
" माझ्या डोळ्यांची काळजी घे..."

खरे तर असे आपल्या कोणच्याही जीवनामद्धे घडू नये पण खरे पहिले तर ही सत्या परिस्थिती आहे,
मी असेही म्हणत नाही की प्रेयसी नसावी
प्रेयसी असावी पण जीवन भर सात देणारी,
आपल्या भावना समझहून घेणारी,
प्रेयसी नसावी जी फक्त आपल्या खिशातल्या पैशना भूलणरी,
आणी आप्ण रिकामे झालो की ओळख न दाखॅवणारी.
.
.
.
प्रेम करा पण आपल्या level च्या मुलीसोबत करा

मैत्री

कमळ पत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायच नसत
माणसाच आयुष्य हे असच असत
बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री.

माझ्यासाठी

माझ्यासाठी तू काय आहेस.....
कधी न पाहिले स्वप्नी,
कधी न होते ध्यानी मनी,
असे प्रेम तुझे मला लाभले,
अबोल सारे शब्द मग गीत होऊ लागले..

माझ्या जिवनात आलीस तू अशी,
की सारं काही बहरून गेलं,
लोंखडाचं कणखर जगणं माझं,
तुझ्या परिसस्पर्शाने सोनं होऊन गेलं..

तुझ्या मिठीचा आधाराने मला,
नव्या उमेदिची नव्या आशेची ग्वाही दिली,
म्हणून मी ही प्रत्येक यशाच्या पुर्तीसाठी,
मी परीश्रमाची अन सत्याची वाट धरली..

तुझा तो होकार माझ्यासाठी,
आजही अविस्मरणीय असा आहे,
तुझ्या हातात मी दिलेलं फुल,
अन त्याचा सुगंध अजूनही आपल्या आसपास आहे..

तेव्हा कधी नजर ना लागो,
आपल्या नात्याच्या या नाजूक कळीला,
म्हणून मी नेहमी माझ्या डोळ्यात साठवून ठेवतो,
तुझ्या गालावरच्या त्या होकाराच्या गुलाबी खळीला..

आयुष्य माझे सुंदर आहे फक्त,
तुझ माझ्या जिवनात असण्यावर,
नाहीतर काय अर्थ उरतो श्वासांना,
जेव्हा ह्रिदयच छातीत नसल्यावर...

हो येते तुझी आठवण .....

तुझ्यासाठी..
हो येते तुझी आठवण
हो येते तुझी आठवण............
मुसळधार पाउस पहाताना ,
हात लांबवुन ,तळहातावर झेललेले पानी अंगावर उड़त असताना ,

हो येते तुझी आठवण, अथांग सागर पहाताना ,
त्याच्या लाटा पायाला स्पर्ष करून जाताना ,

हो येते तुझी आठवण,
ओल्या - चिम्ब पावसात भिजताना ,
ओली झालेली साडी अंगाला चिकटलेली असताना ,
अन ओले झालेले केसांचे थेम्ब पाठीवर ओघलताना,

हो येते तुझी आठवण,
संध्याकाली गरम चहा पिताना , वाटत....
त्या चहाला झाला आहे स्पर्ष तुझ्या ओठांचा ,

हो येते तुझी आठवण,
रात्र होताना वाटत घेशील मला कुशीत
अन हलूच स्पर्ष करशील मला

म्हणुन............................
हो येते तुझी आठवण .....

मन..

मन..

उडाले उडाले
झाले हिरवे पान
सुटले सुर्रकन
झाडाच्या कवेतून

कसली ही भूक
कैसी तहान
झाले वेडेपिसे
विहरले दूरदूर

अडकले काट्यांत
माखले पंकात
कैसा हा सोस
हासे सैरभैर

गायले भुंग्यासवे
बनले मोर
नाचले थुईथुई
इंद्रधनु पाहून

झेपावले अंबरी
गाठले पाताळ
सुगंध वादळी
भिरभिरे वेगात

भिजले निजले
निर्झर कपारीत
काळ थबकला
हासले स्वप्नात

जागले पहाटे
नाहले धुक्यात
सजले लहरले
अनंत प्रवास....

डोळे तुझे.......

डोळे तुझे.......
डोळे तुझे.......
माझ्या खिडकीतल्या आभाळातून
कधी मलाच न्याहाळत असतात
डोळे तुझे..
मला क्षणभरच येत हसायला जरासं
आणि क्षणातच हरवतात पुन्हा
डोळे तुझे..
कधी मेघांआडून, कधी मिचकावून
मला पाहत असतात
डोळे तुझे..
तू असतेस अगदी खऱ्यातलीच
मला अस्तित्व तुझं पटवून देतात
डोळे तुझे..
मी लिहीत असतो कविता तुझ्यावर
आणि उत्सुकतेने बघत असतात
डोळे तुझे..
कधी चुकून मी करीत असतो
चुक एखादी
आणि मला सावरत असतात
डोळे तुझे..
कधी हूरहूर मलाही
स्पर्शाची तुझ्या
आणि मला स्पर्शत असतात
डोळे तुझे..

तुझे डोळे आभाळात, कि आभाळ तुझ्या डोळ्यात..?
नक्की फरक यातला सांगतात मला
डोळे तुझे..
तू असलीस जरी दूर तिथे
तरी माझ्यासोबत असतात नेहमीच डोळे तुझे.......

आयुष्याच्या वळणावरती....

आयुष्याच्या वळणावरती....
आयुष्याच्या वळणावरती....
आयुष्याच्या वळणावरती....

चालता चालता वाटेत दु:खाचे गाव लागले
थकलेल्या मनाला ती च्या ओढीने ग्रासले

मनच ते असे थांबुन थोडेच रहाणार
भेटुनही तिच्या शी काय बोलावे असे वाटतच रहाणार

म्हणुन मग मी तिला भेटतच नाही,
बोलायचे असुनही शब्दच उरत नाही.....

वाटले न बोलताही, तिनेच ओळखावे सारे
विसरुन माझ्या आनंदाला, दु:ख जाणावे खरे....

वेडया मनाचा, वेडा विचार मनातच राहिला..
तिच्या आठवणीं मध्ये एक-एक दिवस जात राहिला...

आयुष्याच्या वळणावरती मागे वळुन पहाताना,
होतो आनंदी, तिला आनंदात पहाताना...

सोडुन जाताना तिला आनंदाच्या गावी...
आम्ही मात्र विसावलो दु:खाच्या गावी.....

किती छान झालं असतं...

किती छान झालं असतं...
किती छान झालं असतं...
किती छान झालं असतं
जेव्हा मलाही कोणाचे (तिचे) मन वाचता आलं असतं....
समजुन ही घेतलं असतं आणि समजावलं ही असतं
किती छान झालं असतं.......

घेतली असती सगळी दु:खे, भरला असता आनंद ...
या जीवनात माझ्या, मी ही काहीतरी केलं असतं..
किती छान झालं असतं.......

सांगायच्या आधिच समजुन घेतल्या असत्या सगळ्या भावना..
माझ्याही भावनांना कधी तरी वाट मिळाली असती..
किती छान झालं असतं.......

नसते कधिही येऊ दिले डोळ्यात तिच्या अश्रु..
सतत तिच्या ओठांवर स्मित पहाता आलं असतं....
किती छान झालं असतं
जेव्हा मलाही कोणाचे (तिचे) मन वाचता आलं असतं....

नशीब

नशीबही साला कधी कधी अजब खेळ खेळते
त्याच्या या खेळापुढे मनातले निर्मळ प्रेमही हतबल होते
डोळ्यातले सदा बोलके भावही तेव्हा
मग होतात जसे नकळते
मनातले शब्दांचे बोलकं वादळ मग ओठांशी
य़ेउन अचानक शांत होते

य़ा नशीबाच्या खेळात मनात
एक वेदनेची लखलखती वीज चमकते
ती वेदना मग दुख:रुपी पावसासोबत रात्रभर बरसते
त्या पावसात मनाच्या इच्छांना ती चिंब भिजवते

एक क्षणिक दुख: ते आयुष्यभर साथ देते
कधी न मिटणा-या दुराव्याने ते
काळजा शेजारीच आपला संसार थाटते

आयुष्यात जशी कधी न सरणारी अंधारी रात्रच उरते
ती रात्र सोबत गर्द काळोख घेउन येते
अंधाराला तिथे निराशाही बिलगते
त्या एकट्या जिवाच्या सोबतिला फ़क्त न सुटलेली गणिते
एका तुटक्या मनाला याशीवाय
दुसरं कुठे काय मिळते

मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला