Wednesday, July 27, 2011

प्रेम म्हणजे काय हें त्याना कळालेलंच नसतं..

खरचं मन खुप वेडं असतं..
प्रेमाच्या नावाखाली नसते उद्योग करतं
नेहमी कोणाच्यातरी मागे धावतं असतं
रात्रंदिवस कोणालातरी शोधत असतं...
खरचं मन खुप वेडं असतं..
सगळीकड़े शोधून शेवटी एकापाशी जावून थांबतं
आपल्या हृदयात त्याला साठवून घेतं..
अणि त्यालाच आपलं आयुष्य बनवून बसतं..
खरचं मन खुप वेडं असतं..
त्या एका व्यक्तिसाठी आपला सारा वेळ घालवतं
त्याच्यासाठी रात्र रात्र जगुन काढतं..
त्याच्या आठवणीत गुंग होवून जातं...
खरचं मन खुप वेडं असतं..
ह्रुदयातल्या त्या व्यक्तिशी अचानक भांडण होतं
एवढे जूळलेलं नातं एकदम Break-up घेतं..
अनं कारण शोधण्यात ते आणखी काही दिवस वाया घालवतं...
Break-up घेण्यामागं काहीच कारण नसतं..
प्रेम म्हणजे काय हें त्याना कळालेलंच नसतं..
पुन्हा मन भटकत जातं अन पुन्हा एकापाशी जावून थांबतं...
खरचं ना....मन खुप वेडं असतं............

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...